थाई मांगूर माशांवर भारतात बंदी का आहे?
नागपूर जिल्ह्यात मत्स्य विभागानं केलेली एक कारवाई सध्या चर्चेत आहे. दोन-पाच किलो नव्हे तर तब्बल ३६ टन थाई मांगूर मासे जप्त करून खड्ड्यात पुरून टाकण्यात आले. या माशांना वाघूर किंवा…
नागपूर जिल्ह्यात मत्स्य विभागानं केलेली एक कारवाई सध्या चर्चेत आहे. दोन-पाच किलो नव्हे तर तब्बल ३६ टन थाई मांगूर मासे जप्त करून खड्ड्यात पुरून टाकण्यात आले. या माशांना वाघूर किंवा…
मुंबई : प्रतिनिधी : खरा हिरा असल्याचे सांगून खोटा हिरा विकून एका फ्रेंच महिलेची तब्बल ९८ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. संबधित महिलेने मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे.…
त्रिवेंद्रम : जुळ्या भावांचा जुळ्या बहिणीशी विवाह झाला. तो विवाहही जुळे असलेल्या धर्मगुरुंनी लावला. धर्मगुरुंनी मदत करणारेही मदतनीसही जुळेच होते. ही घटना घडली जुलै महिन्यात केरळमध्ये. (Marriage of twin brothers…
पुणे : प्रतिनिधी : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांचा छात्रो को गुंज हा कार्यक्रम आज शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास होणार आहे. या कार्यक्रमाची काँग्रेसचे कार्यकर्ते जोरदार तयारी करत…
दिल्ली : प्रतिनिधी : ऐन सणासुदीच्या काळात साखरेचे दर कडाडले आहेत. किरकोळ बाजारात साखरेचा दर प्रति किलो ५५ ते ७५ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. पुढील महिन्याभरात साखरेचा दर प्रतिकिलो ९० रुपयांवर…
कोल्हापूर : प्रतिनिधी : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने पुणे शिक्षक मतदार संघ आणि पदवीधर मतदार संघात जेव्हा जेव्हा विक्रमी मतदारांची नोंदणी केली. तेव्हा तेव्हा संस्थेने आपल्या हक्काचा आमदार निवडून…
जमीर काझी : मुंबई : मुलींच्या शिक्षणासाठी देशातील सर्वात पहिली शाळा ज्या पुण्यात सावित्रीबाई फुले यांनी सुरु केली त्याच पुण्यात सावित्रीच्या लेकींशी संवाद साधण्यासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी २२ ऑगस्टला येत…
नवी दिल्ली : प्रतिनिधी : आमदार अपात्रेबाबत न्यायालय स्वत: निर्णय घेऊ शकते असा युक्तीवाद शिवसेना उद्धव ठाकरे यांचे वकील देवदत्त कामत यांनी केला. त्यांनी राजेंद्र सिंह राणा खटल्याचा दाखला दिला.…
जमीर काझी : मुंबई : ‘नीट’ पेपर फुटीच्या विरोधात मुंबईत झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांची गाडी अडवणाऱ्या रिया अहिर या तरुणीला सोशल मीडियावर सतत धमक्या मिळत आहेत. सरकारविरोधात आवाज उठल्यामुळे तिला प्रचंड त्रास…
जमीर काझी : मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न हाती घेऊन ‘छात्रों की गुंज’ हे देशव्यापी अभियान सुरु केले आहे. राजस्थानमधील कोटा मधून या अभियानाला…