४००० हजार ईव्हीएम जळून खाक
कोलकोता : पश्चिम बंगालमधील एका सरकारी इमारतीला आग लागून चार हजार ईव्हीएम मशिन जळून खाक झाली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मशिनचा वापर करण्यात आला होता. तृणमुल काँग्रेसचा दारुण पराभव…
कोलकोता : पश्चिम बंगालमधील एका सरकारी इमारतीला आग लागून चार हजार ईव्हीएम मशिन जळून खाक झाली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मशिनचा वापर करण्यात आला होता. तृणमुल काँग्रेसचा दारुण पराभव…
नवी दिल्ली : प्रतिनिधी : अयोध्यातील राम मंदिरातून भाजपवाल्यांनी पाच कोटी रुपये चोरले असा सणसणाटी आरोप शिवसेनचे खासदार संजय राऊत यांनी केला. या प्रकरणी उद्धव ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर जाणार…
बेळगाव : प्रतिनिधी : पाळीव जनावरांना चरायला जंगलात घेऊन गेलेल्या तरुण शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला केला. या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील हुळंद गावातील जंगलात ही…
जमीर काझी : मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरए) भाजपाच्या एका पदाधिकाऱ्यासह पाच जणांना अटक करून पाच कोटी रुपये किमतीचे सोने जप्त केले. अजित आचरेकर असे…
नवी दिल्ली : तमाम भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्यातील राममंदिरातील दानपेट्यामध्ये भाविकांनी अर्पण केलेल्या रक्कमेमध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचा माहिती पुढे आली आहे. गुप्त सीसीटीव्हीमुळे हा प्रकार उघडकीस आला असून एका…
भोपाळ : प्रतिनिधी : कौटुंबिक अत्याचाराला कंटाळून २७ वर्षीय महिलेने ठार मारले. पतीची मृतदेहाजवळ आठ तास थांबल्यानंतर देवाची क्षमा मागून ती पोलिसांच्या स्वाधीन झाली. भोपाळमधील छत्तरपूरच्या शिवनगर कॉलनीत ही घटना…
नवी दिल्ली : पंजाबमधील मोहाली येथे खासगी कंपनीच्या कार्यालयात ३० वर्षीय युवतीची तिच्याच सहकाऱ्याने चाकूने भोसकून हत्या केली. संशयिताने युवतीवर चाकूने सपासप ३२ वार केले. डिंपल असे मृत युवतीचे नाव…
जयसिंगपूर : प्रतिनिधी : राज्य सरकारने अत्यंत गाजावाजा करत जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’च्या अत्यंत जाचक आणि त्रुटीपूर्ण निकषांमुळे राज्यातील तमाम शेतकरी वर्गात तीव्र असंतोष पसरला आहे.…
नवी दिल्ली : देशाची राजधानी नवी दिल्लीत एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत २१ जणांचा मृत्यू झाला. मृतामध्ये परदेशी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. २०० हून अधिक व्यक्तींना वाचवले असे…
कोल्हापूर : प्रतिनिधी : फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत चौघा तरुणांनी महाविद्यालयीन युवतीवर दहा महिने वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने कोल्हापूर जिल्हा हादरुन गेला आहे. पुलाची…