साहित्य-संस्कृती

श्रीधर अंभोरेः स्टुडिओ नसलेला चित्रकार

सर्व बाजूंनी विचार करून माणसाचं जगणं रेषांमधून उमटवणारा श्रीधर अंभोरे नावाचा माणूस तसा मुलखावेगळा. पण केवळ माणसंच नाहीत तर जंगलांवर, झाडांवर, पशुपक्ष्यांवर चिंतन करीत स्वत:चं जगणं अधिक समृद्ध बनवणारा आणि…

Read more

अभिनेते राज किरण यांच्या बेपत्ता होण्याचे २3 वर्षांनंतरही गूढ

नवी दिल्ली : ऐंशीच्या दशकातील अभिनेते राज किरण हे २००३ पासून बेपत्ता असून, त्यांचं गायब होणं आजही बॉलिवूडमधील सर्वात गूढ प्रकरणांपैकी एक मानले जाते. आता अभिनेत्री सोमी अलीने त्यांचा शोध घेण्याची मोहीम…

Read more

विजयाबाईः हयात असलेल्या आणि नसलेल्या

हयात असलेल्या विजयाबाई आणि हयात नसलेल्या विजयाबाई यांच्यात फरक काय? (Vijaya Mehta: Living and Dead) फरक असा की हयात विजयाबाई म्हणजे वर्तमानातल्या विजयाबाई. आज त्या ज्या आहेत, त्या विजयाबाई. आज…

Read more

राज्यात स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार सुरू करणार : आशिष शेलार

मुंबई  : प्रतिनिधी :  महाराष्ट्रातील गायन-संगीत क्षेत्रात आयुष्यभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम कलावंतांचा सन्मान करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार’ सुरू करण्यात येणार…

Read more

चलो इक बार फिर से…

हिंदी चित्रपटसृष्टीत प्रेमाच्या त्रिकोणावर असंख्य चित्रपट आले. `गुमराह` (१९६३) हाही तसाच एक चित्रपट. पण या चित्रपटातील एक गीत त्याला सामान्य प्रेमकथांपेक्षा वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते. ते गीत म्हणजे साहिर लुधियानवी…

Read more

सोमरस म्हणजे नेमके काय ?

आज अनेक जण सोमरसाला एखाद्या गूढ मादक पेयाशी जोडतात. काहींच्या मते तो मतिभ्रम निर्माण करणाऱ्या बुरशीपासून बनणारा पदार्थ होता, तर काहींच्या मते तो आध्यात्मिक अनुभूती मिळवण्याचा मार्ग होता. पण उपलब्ध…

Read more

संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या दस्तावेजांचे जतन

मुंबईः संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या दुर्मीळ दस्तावेजांचे जतन करून संग्रही ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पुराभिलेख संचालनालयातर्फे घेण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी त्यासंदर्भातील निवेदन विधिमंडळात केले.…

Read more

पहलाज निहलानी: संस्कारी सेन्सॉरमॅनची शांत एक्झिट

पहलाज निहलानी शांतपणे जगाचा निरोप घेतला. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर “नव्या भारताच्या” नावाखाली जुन्या संस्थांचे स्वरूप बदलण्याचे आणि त्यांना कमकुवत करण्याचे जे मोठे अभियान सुरू झाले, त्यातील एक…

Read more

डॉ. जयसिंगराव पवार यांना मरणोत्तर राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर

कोल्हापूर : प्रतिनिधी : महाराष्ट्रातील ज्येष्ठ आणि व्यासंगी इतिहास संशोधक, अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार यांना मरणोत्तर राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर झाला आहे. राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने राजर्षी शाहू महाराजांच्या…

Read more

रे क्षणांच्या संगतीने….

साल होतं २००८. महिना होता एप्रिल. १३ तारखेला संगीतकार दशरथ पुजारी यांचं निधन झालं. त्यावेळी मी मुंबईत लोकमतमध्ये चीफ रिपोर्टर होतो. कोल्हापूरहून मुंबईत येऊन महिनाच झाला होता. सोमवारी १४ तारखेला…

Read more