समाज

वांगचुक यांचे उपोषण मागे; सीजीपी चे आंदोलन सुरूच राहणार

नवी दिल्ली : तब्बल २६ दिवसानंतर ज्येष्ठ पर्यावरणवादी नेते सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले. नीट पेपरफुटीप्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीने सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देताना वांगचुक यांनी उपोषण सुरू केले.…

Read more

हळद उत्पादक शेतकऱ्यांची लूट थांबवा; हळदीची गुणवत्ता तपासा

पुणे: प्रतिनिधी : देशातील काही मूठभर व्यापारी एनसीडीईएक्स (NCDEX – वायदेबाजार) च्या माध्यमातून हळदीचे दर मुद्दाम पाडत असून, यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे मोठे नुकसान होत आहे. या गंभीर…

Read more

शेट्टी, जानकरांचा विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा

नवी दिल्ली : देशातील नीट-युजी वैद्यकीय प्रवेश परीक्षेत झालेला कथित महाघोटाळा आणि शिक्षण व्यवस्थेतील वाढत्या अनियमिततेविरोधात देशाची राजधानी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे तरुण आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन अधिक तीव्र झाले…

Read more

विद्यार्थी आंदोलनाचे लोण मुंबईसह राज्यभरात

जमीर काझी : मुंबई:  नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचे पडसाद  आता देशभरात पसरले असताना  देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह पूर्ण महाराष्ट्रात  तीव्रपणे उमटत आहेत. केंद्र सरकारची अघोषित हुकूमशाहीचा निषेध…

Read more

पहिल्या यादीत फक्त ५५३ शेतकऱ्यांना कर्जमाफी

मुंबई : प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिनी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधत राज्य सरकारने अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेतील शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली. या…

Read more

१० वर्षात १५२ पेपर फुटले, साडेसात कोटी विद्यार्थी भरडले : राहूल गांधी

नवी दिल्ली : नीट परिक्षेत घोळ, दिल्लीतील विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसने मोर्चा खोलला आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानावर आंदोलन करणाऱ्या राहूल गांधींना…

Read more

सोनम वांगचुक यांना फरफटत नेले

नवी दिल्ली : गेले वीस दिवस केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत जंतरमंतर येथे उपोषणास बसलेले पर्यावरण चळवळीतील ज्येष्ठ नेते सोनम वांगचुक यांना उपोषणास्थळावरुन प्रचंड पोलिस बंदोबस्तात…

Read more

लाडकी बहीण योजनेत ९२ लाख महिला अपात्र , विरोधकांची महायुतीवर टीका

मुंबई : प्रतिनिधी : लाडकी बहीण योजनेतून ९२ लाख महिलांना वगळण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. या योजनेचा १४ हजार पुरुषांनी लाभ घेतला आहे. ९२ लाख महिलांना वगळल्यावरुन  विरोधकांनी देवेंद्र…

Read more

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे सरकार नमले;  रोहित पवार यांचा दावा

जमीर काझी : मुंबई : राज्य सरकारकडून  शेतकऱ्यांना सातत्याने त्रास दिला जात होता आणि जवळपास ७० टक्के शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होत होता. आमच्या सर्वांच्या एकजुटीतून झालेल्या तीव्र आंदोलनामुळे  अखेर  महायुती  सरकार…

Read more

कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा

मुंबई : प्रतिनिधी : पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. पूर्वीच्या महात्मा जोतीराव फुले कर्जमाफी योजनेतील ५० हजारांची…

Read more