शेती

अल-निनोच्या प्रभावामुळे १० प्रमुख नद्यांवर उपसाबंदी लागू

कोल्हापूर  : प्रतिनिधी :  भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, यावर्षी ‘अल-निनो’ परिस्थितीचा प्रभाव राहण्याची दाट शक्यता असल्याने पर्जन्यमानात घट होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यातील प्रमुख दहा नद्यांवर उपसाबंदी लागू…

Read more

‘अल निनो’ आणि शेतकऱ्यांची सर्तकता

‘अल निनो ‘ हा शब्द महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी समजून घेणे आवश्यक आहे.अल निनो हे एक वातावरणीय संकट असून आता या संकटाच्या आम्ही जवळ असून याचा सर्वाधिक परिणाम जून मध्ये मृग…

Read more

रोहित पवारांच्या उपोषणाला काँग्रेसचा पाठिंबा

मुंबई : प्रतिनिधी : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून काँग्रेसने आंदोलनाला पाठींबा दिला. राज्य सरकारने जाचक…

Read more

एल निनोचा धोका; १५० ते २०० जिल्हे दुष्काळाच्या छायेत?

नवी दिल्ली : एल निनोमुळे यंदाचा मान्सून आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने जिल्हानिहाय तयारी सुरू केली असली, तरी खरी कसोटी प्रत्यक्ष पावसाच्या परिस्थितीवर अवलंबून असेल. विशेषतः मराठवाडा, उत्तर कर्नाटक, मध्य भारत आणि पूर्व…

Read more

साहित्यामधून शेतीचे प्रश्न प्रभावीपणे मांडले गेले पाहिजेत : ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे

जयसिंगपूर : प्रतिनिधी : “शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळालाच पाहिजे. त्याशिवाय शेती टिकणार नाही आणि शेतकरीही जगणार नाही. आज शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.”…

Read more

शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारी ऑनलाईन खतविक्री शिथिल करा : राजू शेट्टी

जयसिंगपूर : प्रतिनिधी : शासनाने तंत्रज्ञानाचा वापर करावा, परंतु तो शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा नसावा. ऐन हंगामात ही क्लिष्ट ऑनलाईन पद्धत शिथिल करावी व ॲानलाईन बायोमेट्रिक न जुळल्यास पर्यायी व्यवस्था करावी…

Read more

निवडणूक आचारसंहितेमुळे शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेला ब्रेक; बळीराजा संकटात

मुंबई : प्रतिनिधी : राज्यातील विधान परिषद निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे शेतकरी कर्जमाफी योजनेच्या घोषणेला ब्रेक लागला आहे. आज मंगळवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत कर्जमाफीची घोषणा होणार होती. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कर्जमाफीची घोषणा होण्याची…

Read more

आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा

जमीर काझी : मुंबई :  कोकणातील आंबा व काजू उत्पादक  शेतकऱ्यांना भरीव मदत मिळण्यासाठी शुक्रवारी शेतकऱ्यांच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  वर्षा बंगल्यावर काढण्यात येणारा  धडक मोर्चा पोलिसांनी  मंत्रालयासमोरच अडविला. स्वाभिमानी शेतकरी…

Read more

३०० कोटी वृक्षलागवडः नवीन लागवडीबरोबर जुन्या झाडांचे संरक्षण आवश्यक

महाराष्ट्र मंत्रिमंडळाने २९ एप्रिल २०२६ रोजी ‘ग्रीन महाराष्ट्र मिशन’ स्थापन करून २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट जाहीर केले. पर्यावरण पुनर्स्थापना आणि हवामान बदलाशी सामना करण्याच्या दृष्टीने हे…

Read more

अनेक राज्यांत पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीचा इशारा (IMD Weather Predictions)

नवी दिल्लीः देशातील अनेक भागांत वातावरणात अचानक बदल झाला असून उत्तर भारतासह अनेक राज्यांत पाऊस, वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे राजस्थान आणि गुजरातमधील…

Read more