कॉक्रोच जनता पार्टीचा पहिला शो फ्लॉप का झाला?
“एका शब्दानं… देशातील बेरोजगार तरुण पेटून उठू शकतात का? एका मीममधून… चळवळ निर्माण होऊ शकते का? आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणा-या गोष्टीतून रस्त्यावरचं जनआंदोलन उभं राहू शकतं का? असे अनेक…
“एका शब्दानं… देशातील बेरोजगार तरुण पेटून उठू शकतात का? एका मीममधून… चळवळ निर्माण होऊ शकते का? आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणा-या गोष्टीतून रस्त्यावरचं जनआंदोलन उभं राहू शकतं का? असे अनेक…
नवी दिल्ली : प्रतिनिधी : दिल्लीतील जंतरमंतवर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनास जोरदार सुरुवात झाली आहे. पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांचे दिल्लीत आगमन झाले असून त्यांनी ‘पाच विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली असून,…
नवी दिल्ली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा)च्या माध्यमातून उपलब्ध होणा-या रोजगारांमध्ये २०२५-२६ या वर्षात मोठी घट झाल्याचे एका नव्या अभ्यासातून समोर आले आहे. नरेगा संघर्ष मोर्चा…
कोल्हापूर : महाराष्ट्रातील लढाऊ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्यासाठी येथील मानाचा कुसुम पुरस्कार शनिवारी जाहीर झाला. ५१ हजार रुपये, शाल, बोधचिन्ह असा हा पुरस्कार दरवर्षी देण्यात…
पालघर : वाढवण बंदराच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली ४० हजार शेतकऱ्यांनी भव्य लाँग मार्च काढला आहे. चारोंटी नाक्यापासून सुरू झालेला मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडणार आहे. डॉ. अशोक ढवळे,…
कोल्हापूर : प्रतिनिधी : पवनार ते पत्रादेवी शक्तीपीठ महामार्गाऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर- वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली…
बार्शी : प्रतिनिधी : शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पात जवळपास ६० हजार कोटी रूपयाचा ढपला या प्रकल्पात पाडणार असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. शक्तीपीठ महामार्गास समांतर…
कोल्हापूर : प्रतिनिधी : राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उद्योगपतींना धार्जिणे धोरण राबवून बेकायदेशीररित्या अभयारण्यातील खाणीला परवानगी देताना त्या उद्योगपतीकडून निवडणुकीसाठी पक्षाला किती निधी घेतला हे जाहीर करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे…
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने उत्तर भारतीयांसाठी स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध करून घोडचूक केली असून, ही चूक महाराष्ट्राला भविष्यात महागात पडू शकते. काँग्रेससह सत्ताधारी भाजप आणि प्रचलित राजकीय पक्षांच्या परराज्यीयधार्जिण्या…
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने अरवली पर्वत रांगेच्या वादाच्या प्रकरणात स्वत:च्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. तसेच या प्रकरणात केंद्र आणि राज्यांना नोटीसही बजावली आहे. या प्रकरणाची २१ जानेवारीला सुनावणी होणार…