टीईटी पेपर फुटला, परीक्षा रद्द
मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवारी २८ जून रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षेचा पेपर फुटला. रविवारी होणारी परीक्षा रदद केली असून नवीन परीक्षेचे वेळापत्रक नंतर जाहीर…
मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवारी २८ जून रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षेचा पेपर फुटला. रविवारी होणारी परीक्षा रदद केली असून नवीन परीक्षेचे वेळापत्रक नंतर जाहीर…
जमीर काझी : मुंबई : जेष्ठ आयपीएस अधिकारी व नागपूरचे नूतन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) जाहीर स्तुतीसुमनाबद्दल आणखी वादात सापडले आहेत. काँग्रेस पाठोपाठ मनसेने उघडपणे…
कोल्हापूर: इतिहास लेखनातली पुण्याची मक्तेदारी जयसिंगराव पवार यांनी मोडून काढली आणि वस्तुनिष्ठ इतिहास लोकांसमोर आणला, अशा शब्दात खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी डॉ. जयसिंगराव पवार यांच्या इतिहास लेखनाचा गौरव…
जमीर काझी : मुंबई : भाजपा व त्यांच्या बगलबच्च्यांनी चक्क मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामालाच लुटले आहे. हा सर्व प्रकार तळपायाची आग मस्तकात जाणारा आहे, पण रामाच्या व हिंदूच्या नावावर राजकारण करणारा…
जमीर काझी : मुंबई : राज्यात पाण्याचा गंभीर प्रश्न असताना राज्य सरकार केवळ पक्ष आणि आमदार-खासदार फोडण्यात व्यस्त आहे. त्यांना जनतेच्या समस्याबाबत काहीही देणेघेणे राहिलेले नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र…
मुंबई : प्रतिनिधी : राम मंदिराच्या दानपेटीतून चोरी झालेला पैसा हा निवडणुकीसाठी, आमदार-खासदार फोडण्यासाठी वापरला आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. अयोध्यात नवीन बांधण्यात आलेल्या श्रीराम…
पुणे : प्रतिनिधी : पुणे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या उपस्थितीत सारथीच्या कार्यक्रमात भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी ‘मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही पहिल्या रांगेत बसणे बरं दिसत नाही’ या वक्तव्याने मेधा…
मुंबई : प्रतिनिधी : मालाड येथील जैन समाजाच्या मुख्य पदाधिकारी आणि शिष्टमंडळाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चांगलेच सुनावले. ‘वर दोन गुजराती बसलेत म्हणून आम्ही वाटेल ते करु असे जैन…
कोल्हापूर : ‘लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय!’ या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणाऱ्या समता दिंडीला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशा, लेझीम पथके,…
कोल्हापूर : प्रतिनिधी : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी केलेले कार्य, सर्वांसाठी शिक्षणाची दारे खुली करण्याचा दूरदर्शी निर्णय, सामाजिक न्यायासाठी आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवणे…