महाराष्ट्रात पाच वर्षांत ३६ हजार २११ कंपन्या बंद : हर्षवर्धन सपकाळ
जमीर काझी : मुंबई : महाराष्ट्रात लाखो कोटी रुपयांची गुतंवणूक झाली व रोजगार निर्मितीही लाखोंच्या संख्येने होणार असल्याचा भाजपा महायुती सरकारचा दावा सपशेल फेल ठरलेला आहे. सरकारचे दावे हे कागदावरच असून…