ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पाच वर्षांत ३६ हजार २११ कंपन्या बंद : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी :  मुंबई : महाराष्ट्रात लाखो कोटी रुपयांची गुतंवणूक झाली व रोजगार निर्मितीही लाखोंच्या संख्येने होणार असल्याचा भाजपा महायुती सरकारचा दावा सपशेल फेल ठरलेला आहे. सरकारचे दावे हे कागदावरच असून…

Read more

अमित शाह नालायक, अपात्र गृहमंत्री ; पृथ्वीराज चव्हाणांची घणाघाती टीका

कोल्हापूर : प्रतिनिधी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे संसदेच्या अधिवेशनात…

Read more

विटा सांगलीत दोन एसटी बसची समोरासमोर धडक; दोन ठार, १६ जखमी

सांगली : प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा जवळील रेवणसिद्ध घाटात दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोघां प्रवाशांचा मृत्यू झाला असून १५…

Read more

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला

नांदेड : प्रतिनिधी : पंजाबचे माजी उप मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांच्यावर गुरुवारी नांदेड येथे जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून…

Read more

महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की; २५ लाखांची भरपाई पोलिसांच्या पगारातून वसूल करा 

जमीर काझी :  मुंबई : बेकायदा बांधकामांवरील कारवाईकरिता गेलेल्या नवी मुंबई मनपातील महिला अधिकाऱ्याला झालेल्या धक्काबुक्कीबद्दल उच्च न्यायालयाने पोलिसांच्या बेपर्वाईला जबाबदार धरले असून त्याबाबत त्यांच्या पगारातून २५ लाख वसूल करून घ्या,…

Read more

तिरंगा यात्रेमुळे ५२ वर्षे ध्वज न फडकवण्याचा इतिहास पुसणार नाही :  महेश तपासे

जमीर काझी :  मुंबई :  “भाजप आणि त्यांची मातृसंस्था आरएसएस तिरंगा यात्रेच्या नावाखाली फक्त फोटोसेशन करतात. पण देशभक्ती हा कॅमेऱ्यांसाठी वर्षातून एकदा घालायचा पोशाख नाही. त्यांच्या या तिरंगा यात्रेमुळे आरएसएसने…

Read more

लोकसभेत शेवटच्या दिवशी मोदी, शाहांची पाचच मिनिटे उपस्थिती

नवी दिल्ली : प्रतिनिधी : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्यांदाच शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह लोकसभेत उपस्थित राहिले.  वंदे मातरम राष्ट्रगीत झाल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी…

Read more

उच्च न्यायालयाकडून अवसायनातील दूध संस्था गोकुळ निवडणूकीसाठी पात्र

कोल्हापूर : प्रतिनिधी : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने अवसायानात काढलेल्या ६४४ दूध संस्थाना पात्र ठरवले आहे. त्यामुळे आगामी गोकुळच्या निवडणुकीत या संस्थाना मतदानाचा अधिकार मिळाला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने…

Read more

अंबाबाई मंदिरातील कामांची होणार चौकशी ; समितीची घोषणा

कोल्हापूर  : प्रतिनिधी :  करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसर, मणिकर्णिका कुंड, नगारखाना इमारत आणि गरुड मंडप बांधकाम इत्यादी ठिकाणी राज्य पुरातत्त्व विभाग पुणे यांच्यामार्फत जतन व संवर्धनाची कामे सुरू आहे.…

Read more

गांधीनगरातील घुसखोर बांग्लादेशींना सक्तमजुरीची शिक्षा

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील गांधीनगर येथील छोट्या व्यापारी शहरात बेकायदेशीरपणे प्रवेश करुन वास्तव्य करणाऱ्या दोन बांग्लादेशींना जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.व्ही.उत्पात यांनी तीन वर्षे आठ महिन्याची सक्तमजुरीची शिक्षा…

Read more