पर्यावरण

गडचिरोलीतील लोहखनिज खाणी राज्याला द्या

मुंबई  : प्रतिनिधी :  महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा…

Read more

मान्सून हाच भारताचा खराखुरा अर्थमंत्री

भारतात क्रिकेट आणि मान्सून या दोन गोष्टींबद्दल सर्वाधिक उत्कंठा असते, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. दरवर्षी केरळच्या किनाऱ्यावर मान्सूनचे आगमन कधी होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असते.…

Read more

अदानींसाठी ग्रेट निकोबार बेटाचा बळी?

अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाच्या सर्वात दक्षिणेकडील टोकाला असलेले ग्रेट निकोबार बेट सध्या चर्चेत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार संपूर्ण ग्रेट निकोबार बेटावर एकूण फक्त आठ हजार लोक राहतात. अदानींच्या हितासाठी प्रकल्प २०२०…

Read more

सह्याद्रीत साकारले ‘पक्ष्यांचे गाव’

पुणे जिल्ह्यातील पिसावरे (ता. भोर) गावातील ग्रामस्थ साध्या पण प्रभावी उपक्रमांच्या माध्यमातून आपल्या परिसरातील पक्ष्यांचे संरक्षण करत आहेत. पक्ष्यांच्या विविध प्रजातींची नोंद ठेवणे, कृत्रिम घरटी तयार करणे, उन्हाळ्यात पाण्याची व्यवस्था…

Read more

मणिपूरच्या धगीचे ‘इमा कैथेल’ महिला बाजाराला चटके

इम्फाळ, मणिपूर : दररोज पहाट होण्यापूर्वीच ७२ वर्षीय चोंगथाम मणी आपल्या घराजवळील चांगांगेई एअरपोर्ट रोड परिसरातून कबोक, हेंगान आणि लालू यांसारखे पारंपरिक खाद्यपदार्थ गोळा करतात. सकाळी पाच-सहा वाजेपर्यंत त्या इम्फाळच्या…

Read more

यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस

मुंबई : भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) देशात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या केवळ ९० टक्के पावसाची शक्यता वर्तवली आहे. या शक्यतेने मान्सूनवर अवलंबून असणाऱ्या पिकांवर मोठा परिणाम होणार आहे.…

Read more

… जेव्हा डोंगर पुन्हा जिवंत होतो!

मध्य प्रदेशातील देवासजवळील शंकरगड डोंगर एकेकाळी दगडखाणींनी विदीर्ण झाला होता. आज स्थानिक लोकसहभागातून पुन्हा दिमाखात उभा राहिला आहे. पुनरुज्जीवित झालेल्या परिसंस्थेचे प्रेरणादायी उदाहरण म्हणून त्याकडे पाहिले जाते. (Shankargad Hill Restoration)…

Read more

झाडे लावण्यापेक्षा ती कुठे लावू नयेत हे समजून घेणे महत्त्वाचे

भारतात अनेक वर्षे वृक्षलागवड मोहिमांचे यश प्रामुख्याने एका गोष्टीवर मोजले जात होते, ते म्हणजे— किती रोपे लावली गेली. मात्र पर्यावरणीय पुनर्स्थापना म्हणजे केवळ झाडांची संख्या वाढवणे नव्हे, तर त्यापेक्षा खूप…

Read more

भारतातील जंगलांवर निसारची नजर, पण प्रतिसादयंत्रणा संथ

नासा-इस्रोच्या निसार उपग्रहामुळे भारताला आता जंगलांची रिअल-टाइम माहिती मिळू लागली आहे. मात्र, जंगलांचा ऱ्हास आणि कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी आवश्यक असलेली सरकारी प्रतिसाद यंत्रणा सक्षम नाही. ही यंत्रणा अत्यंत मंद गतीने…

Read more

ऑलिव्ह रिडले कासवांची १.६५ लाख पिल्ले समुद्रात

चेन्नईः तमिळनाडू किनारपट्टीवर यंदाच्या अंडीउबवणी हंगामात आतापर्यंत सुमारे १.६५ लाख ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांची पिल्ले सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात आली. राज्यातील कासव संवर्धन मोहिमेसाठी हे मोठे यश मानले जात आहे. (Olive…

Read more