पर्यावरण

राजस्थानात उंटपालन करणारा रबारी समाज अडचणीत

जैसलमेर, राजस्थानः राजस्थानातील जैसलमेर जिल्ह्यातील अचला गावाजवळील सुमारे ६२५ वर्षे जुन्या देवरायांचे (देग्राई ओरण) अस्तित्व धोक्यात आले आहे. सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पांच्या झपाट्याने होणाऱ्या विस्तारामुळे या ओरणमधील चराऊ जमीन…

Read more

डोळे आणि कवटी नसलेल्या दुर्मीळ माशाचा शोध

आसाममध्ये एका विहिरीतून वैज्ञानिकांनी डोळे नसलेला, कवटीचा वरचा भाग नसलेला आणि अत्यंत लहान आकाराचा गोड्या पाण्यातील एक दुर्मीळ मासा शोधून काढला आहे. या नव्या प्रजातीला ‘गिटचक नकाना’ (Githchak Nakana) असे…

Read more

भ्रष्टाचार कनेक्ट, सुरक्षितता मिसिंग आणि महाराष्ट्र खड्ड्यात

पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वरील खोपोली ते कुसगाव १३ किलोमीटरच्या मिसिंग लिंकसाठी किंवा कनेक्टिंग लिंकसाठी ७१२० कोटी रुपये खर्च झाले आहेत. जाणकारांच्या अंदाजानुसार सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार यात झाला…

Read more

८००० किलोमीटर लांबीची ‘ग्रेट ग्रीन वॉल’

हवामान बदलाशी लढण्यासाठी, जमिनीची पुनर्स्थापना करण्यासाठी आणि लाखो लोकांना अन्न पुरवण्यासाठी अफ्रिकेत ८००० किलोमीटर लांबीची वृक्षांची भिंत उभारली जात आहे. चीनच्या महाकाय भिंतीनंतर हा आतापर्यंतचा सर्वात महत्वाचा पर्यावरण प्रकल्प कार्यरत…

Read more

जम्मूच्या तावी नदीकिनारा प्रकल्पावरून वाद

जम्मूतील तावी नदीच्या काठावर उभारण्यात आलेल्या तावी रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पामुळे विकासाला चालना मिळणार की भविष्यातील पुराचा धोका वाढणार यावरून सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. प्रशासनाच्या मते हा प्रकल्प शहराला पुरापासून…

Read more

जुन्नर तालुक्यात बिबट्यांचा धुमाकूळ

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः पिंपरखेड गावात अवघ्या तीन आठवड्यांत तीन जणांचा बळी गेल्यानंतर शेतकऱ्यांनी एक अनोखा उपाय शोधला आहे. ते आता…

Read more

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प परिसरात पशुधन संकटात

महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगत राहणाऱ्या गवळी धनगर समाजासमोर पशुधन वाचवण्याचे गंभीर आव्हान उभे राहिले आहे. बिबटे, रानकुत्री (ढोल) आणि वाघ यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे पशुधनाचे मोठे नुकसान होत असून, ही परिस्थिती…

Read more

मेस्सी, रोनाल्डोसमोर कुणाचे आहे तगडे आव्हान?

फुटबॉलच्या मैदानावर प्रतिस्पर्धी संघ, बचावफळी, गोलरक्षक किंवा वेळेचा दबाव यांचा सामना खेळाडूंना करावा लागतो. मात्र २०२६ च्या फिफा विश्वचषकात खेळाडूंसमोर एक नवाच तगडा प्रतिस्पर्धी उभा राहू शकतो. ज्याला कोणताही खेळाडू…

Read more

गडचिरोलीतील लोहखनिज खाणी राज्याला द्या

मुंबई  : प्रतिनिधी :  महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा…

Read more

मान्सून हाच भारताचा खराखुरा अर्थमंत्री

भारतात क्रिकेट आणि मान्सून या दोन गोष्टींबद्दल सर्वाधिक उत्कंठा असते, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. दरवर्षी केरळच्या किनाऱ्यावर मान्सूनचे आगमन कधी होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असते.…

Read more