महाराष्ट्र दिनमान

२८ लाखांची लाच घेताना महिला पोलिस अधिकारी जाळ्यात

पुणे : प्रतिनिधी : मुंबई लोहमार्ग पोलिस दलात नुकत्याच बदली होऊन आलेल्या पोलिस निरीक्षक वैशाली तोटेवार आणि एका पंटरला लाचलुचलत प्रतिबंधक विभागाने २८ लाख रुपयांची लाच घेताना जाळ्यात पकडले. पुण्यातील…

Read more

सासूने मारला जावयाच्या घरातील साडेसोळा लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

बेळगाव : प्रतिनिधी : दोन मुलींच्या लग्नामुळे झालेले कर्ज फेडण्यासाठी सासूने चक्क मोठ्या जावयाच्या घरातील साडे सोळा लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. जावयाने घरातील दागिने चोरी झाल्याची टिळकवाडी पोलीसात तक्रार दिल्यावर…

Read more

प्रायश्चित म्हणून फडणवीसांनी राजीनामा द्यावा : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी : मुंबई  : राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगलेली आहेत. महिला व लहान मुलीही सुरक्षित नाहीत हे सातत्याने उघड होत आहे. पुणे जिल्ह्यातील एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची…

Read more

बारावीच्या परीक्षेत विवेकानंद कॉलेज अव्वल

कोल्हापूर : प्रतिनिधी :  बारावी परीक्षेच्या निकालात कोल्हापूरच्या विवेकानंद कॉलेजने विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेत अव्वलस्थानी राहण्याची परंपरा कायम ठेवली आहे. विज्ञान शाखेचा शेकडा निकाल ९९.२७ टक्के लागला.  यामध्ये विज्ञान…

Read more

टाइम्स एशिया रँकिंगमध्ये शिवाजी विद्यापीठाची भरारी

कोल्हापूर : प्रतिनिधी :  जागतिक स्तरावर विद्यापीठ गुणवत्तेचे मुल्यांकन करणाऱ्या टाईम्स हायर एज्युकेशन  एशिया २०२६ या मानांकनामध्ये शिवाजी विद्यापीठास उत्तुंग यश मिळाले आहे. हे मुल्यांकन विद्यापीठांची शैक्षणिक गुणवत्ता, संशोध्न वातावरण…

Read more

बारावीच्या परीक्षेत कोकण विभाग अव्वल, मुलींची बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल जाहीर झाला असून राज्यात कोकण विभाग अव्वल ठरला आहे. कोकण विभागाचा ९४.१४ टक्के निकाल लागला आहे.…

Read more

तीन महिन्यात एलपीजीच्या दरात ८१ टक्के वाढ; महागाईवर राहूल गांधींची सरकारवर टीका

नवी दिल्ली : व्यावसायिक सिलिंडरच्या दरात केंद्र सरकारने भरीव वाढ केल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहूल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर महागाई वाढणार असल्याचा…

Read more

व्यावसयिक सिलिंडरच्या दरात ९७३ रुपयांची वाढ

नवी दिल्ली : आखाती युद्धाचे पडसाद भारताला जाणवू लागले आहेत. चार राज्याच्या निवडणुकीचा प्रचार आणि मतदान झाल्याने केंद्र सरकारने व्यावसायिक सिलिंदरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. १९…

Read more

मंत्रीपदाच्या बोलीवर बच्चू कडूच्या हाती धनुष्यबाण!

जमीर काझी : मुंबई : दिव्यांग व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणाऱ्या प्रहार संघटनेचे संस्थापक माजी मंत्री बच्चू कडू यांनी अखेर अपेक्षेप्रमाणे  शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे. विधान परिषदेच्या उमेदवारीबरोबरच येत्या काही महिन्यात…

Read more

काँग्रेसची माघार; विधान परिषद निवडणूक बिनविरोध  

जमीर काझी : मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः उमेदवारी न घेता अंबादास दानवे यांना दिल्याने महाविकास आघाडीत निर्माण झालेले वादळ अखेर पेल्यातीलच ठरले. काँग्रेसने उमेदवार उभे…

Read more