Gokul : महायुतीचा ‘गोकुळ’ वर ताबा?
कोल्हापूर : प्रतिनिधी : वार्षिक अडीच हजार कोटीची उलाढाल असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ वर थेट ताबा मिळवण्यासाठी महायुतीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. गोकुळचे विद्यमान अध्यक्ष…
कोल्हापूर : प्रतिनिधी : वार्षिक अडीच हजार कोटीची उलाढाल असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ वर थेट ताबा मिळवण्यासाठी महायुतीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. गोकुळचे विद्यमान अध्यक्ष…
सुपे येथे १२ मे १८७५ रोजी सावकारांविरोधात मोठा उठाव झाला होता. सहकार क्षेत्राची ही सुरूवात ठरली. या घटनेला दीडशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्य सहकारी बँकेच्यावतीने ‘सहकाराचे सक्षमीकरण आणि राज्य शासनाचे…
पुरंदर विमानतळावरून सरकार आणि स्थानिक रहिवाशांच्यातील संघर्ष अटीतटीला आला आहे. विमानतळासाठी बागायती जमिनी घेण्याचा घाट सरकारने घातला आहे. आम्हाला मोबदला नको, पैशाचा मुद्दाच नाही. आमची शेती राहू द्या, प्रकल्प इतरत्र…
कोल्हापूर : प्रतिनिधी : मुख्यमंत्री महोदय, तुमच्या लेकीला दहावीला पडलेल्या ९२ टक्क्यांचा आनंद तुमच्या बरोबरच सगळा महाराष्ट्र साजरा करतो. त्या आनंदातूनच थोडा वेळ काढून तुम्ही तुमच्या अंतर्मनाला विचारा व सांगा…
मुंबई : सुसंस्कृत समाजात कायद्याच्या वापरात भेदभावाला स्थान नाही. एखाद्या नागरिकाने वेळेवर न्यायालय किंवा अधिकाऱ्यांकडे धाव घेतली नाही म्हणून त्याला त्याच्या हक्कांपासून वंचित ठेवता येणार नाही, असे स्पष्ट करत उच्च…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : शेतकऱ्यांना कोणत्याही स्वरूपातील अडचणींना सामोरे जावे लागू नये, यासाठी राज्यातील जमिनींच्या सातबारा उताऱ्यावरील कालबाह्य व निरुपयोगी नोंदी हटवाव्यात. त्याऐवजी वास्तवातील नोंदी दाखल करण्यासाठी ‘जिवंत ७/१२…
कोल्हापूर : प्रतिनिधी : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन मी तरी दिले नव्हते, असा स्पष्ट करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर हात झटकले. अजित पवार हे आज शुक्रवारी कोल्हापूरातील चंदगड…
माळसोन्ना : प्रतिनिधी : राज्यकर्त्यांच्या धोरणामुळे राज्यात शेतकरी आत्महत्या वाढू लागल्या आहेत. दररोज सात ते आठ शेतकरी कर्जास कंटाळून आत्महत्या करत आहेत. शेतक-यांच्या वेदना आंधळ्या व बहिऱ्या सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी स्वाभिमानी…
नवी दिल्ली : प्रतिनिधी : केंद्र सरकारने २०२५-२०२६ च्या साखर हंगामासाठी उसाच्या एफआरपीत वाढ केली आहे. उसाच्या एफआरपीत १५ रुपयांनी वाढ झाली असून १०.२५ टक्के साखर उताऱ्यासाठी प्रतिक्विंटल ३५५ रुपये…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : शेतकरी आत्महत्या प्रकरणातील मदत वेळीच संबंधित मृत शेतकऱ्याच्या वारसाला मिळाली पाहिजे. चौकशी प्रलंबित प्रकरणे प्राधान्याने एक महिन्यात मार्गी लावावीत, अशा सूचना मदत व पुनर्वसन मंत्री…