शेती

CM Warns Bankers: शेतकऱ्यांकडे सिबिल स्कोअर मागणाऱ्या बँकांवर कारवाई

मुंबई : विशेष प्रतिनिधी : शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा पुरवठा झाला नाही तर त्याचे दुष्परिणाम अर्थव्यवस्थेसोबतच शेतकरी आत्महत्यांमध्ये होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर मागू नका, हे वारंवार सांगितले आहे. तरीही बँका…

Read more

Gokul Chairman : ‘गोकुळ’ अध्यक्ष निवडीचा घातक पायंडा!

सतीश घाटगे, कोल्हापूर : दूध उत्पादक कोल्हापूर सांगली आणि सीमाभागातील. संचालक मंडळी सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील. नेतृत्वही कोल्हापूरचेच. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ अध्यक्षपदाची निवड कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांनीच…

Read more

Almatti Dam : …. तर,अलमट्टीवर धडक मारणार

कोल्हापूर : प्रतिनिधी : कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याच्या निर्णयाच्या विरोधात आज रविवारी कोल्हापूर सांगली रस्त्यांवर अंकली टोल नाक्यावर तीन तासाहून अधिक काळ शेतकऱ्यांसह, नागरिक, सर्वपक्षीय नेत्यांनी चक्काजाम केला. महाराष्ट्र…

Read more

Gokul : महायुतीचा ‘गोकुळ’ वर ताबा?

कोल्हापूर : प्रतिनिधी : वार्षिक अडीच हजार कोटीची उलाढाल असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ वर थेट ताबा मिळवण्यासाठी महायुतीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. गोकुळचे विद्यमान अध्यक्ष…

Read more

State Co op Bank : सहकाराला उर्जितावस्था आणू या : शरद पवार

सुपे येथे १२ मे १८७५ रोजी सावकारांविरोधात मोठा उठाव झाला होता. सहकार क्षेत्राची ही सुरूवात ठरली. या घटनेला दीडशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्य सहकारी बँकेच्यावतीने ‘सहकाराचे सक्षमीकरण आणि राज्य शासनाचे…

Read more

Purandar Airport: पुरंदर विमानतळप्रश्नी सरकार दडपशाहीच्या मार्गावर

पुरंदर विमानतळावरून सरकार आणि स्थानिक रहिवाशांच्यातील संघर्ष अटीतटीला आला आहे. विमानतळासाठी बागायती जमिनी घेण्याचा घाट सरकारने घातला आहे. आम्हाला मोबदला नको, पैशाचा मुद्दाच नाही. आमची शेती राहू द्या, प्रकल्प इतरत्र…

Read more

Raju Shetty : मुख्यमंत्री साहेब या लेकींचा काय दोष ? 

कोल्हापूर : प्रतिनिधी : मुख्यमंत्री महोदय, तुमच्या लेकीला दहावीला पडलेल्या ९२ टक्क्यांचा आनंद तुमच्या बरोबरच सगळा महाराष्ट्र साजरा करतो. त्या आनंदातूनच थोडा वेळ काढून तुम्ही तुमच्या अंतर्मनाला विचारा व सांगा…

Read more

Right To Compensation: उशीरा दाद मागितली म्हणून हक्क नाकारता येणार नाहीत

मुंबई : सुसंस्कृत समाजात कायद्याच्या वापरात भेदभावाला स्थान नाही. एखाद्या नागरिकाने वेळेवर न्यायालय किंवा अधिकाऱ्यांकडे धाव घेतली नाही म्हणून त्याला त्याच्या हक्कांपासून वंचित ठेवता येणार नाही, असे स्पष्ट करत उच्च…

Read more

Relief to Farmers : सातबाऱ्यावरील कालबाह्य नोंदी हटवा

मुंबई : विशेष प्रतिनिधी : शेतकऱ्यांना कोणत्याही स्वरूपातील अडचणींना सामोरे जावे लागू नये, यासाठी राज्यातील जमिनींच्या सातबारा उताऱ्यावरील कालबाह्य व निरुपयोगी नोंदी हटवाव्यात. त्याऐवजी वास्तवातील नोंदी दाखल करण्यासाठी ‘जिवंत ७/१२…

Read more

Ajit Pawar : शेतकरी कर्जमाफीवर अजित पवारांनी हात झटकले

कोल्हापूर : प्रतिनिधी : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन मी तरी दिले नव्हते, असा स्पष्ट करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर हात झटकले. अजित पवार हे आज शुक्रवारी कोल्हापूरातील चंदगड…

Read more