Marathi language movment : गायपट्ट्याच्या राजकारणाला मराठी झटका
२०२५ मध्ये तीव्र मराठी भाषिक आंदोलन उभे राहणे ही काळाची गरज होती. सहा दशकानंतर असं भाषिक अस्मितेचं आंदोलन मुंबईत उभं राहिलं, हा मराठी माणसाचा जिवंतपणा सुखद होता. अशी आंदोलने समाजाला…
२०२५ मध्ये तीव्र मराठी भाषिक आंदोलन उभे राहणे ही काळाची गरज होती. सहा दशकानंतर असं भाषिक अस्मितेचं आंदोलन मुंबईत उभं राहिलं, हा मराठी माणसाचा जिवंतपणा सुखद होता. अशी आंदोलने समाजाला…
बहुतेक युवकांना आर्थिक समृद्धी व विविधांगी सांस्कृतिक आनंद हवा आहे. यास्तव त्यांना कट्टरपंथी जुनाट विचारांपेक्षा सर्वसमावेशक उदारमतवाद हवा आहे. दुर्दैवाने आज राष्ट्रवादाच्या आड काही मोजके वर्चस्ववादी हे युवकांना भरकटविण्याच्या कुटील…
राजर्षी शाहू महाराजांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे. शिक्षण, सहकार, कला-क्रीडा या क्षेत्रासह संस्थानचा राज्यकारभार करत असताना घेतलेल्या अनेक निर्णयातून त्यांच्या मनुष्यबळ विकास व्यवस्थापनाची प्रचिती निश्चितच आपल्याला येते. (Rajarshi…
राजर्षी शाहू महाराजांनी करवीर संस्थानचा सर्वांगीण विकास करण्याच्या हेतूने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले. राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्लेग साथीच्या निर्मूलनासाठी केलेल्या उपाययोजना आजही आदर्शवत वाटाव्यात अशाच आहेत. राज्यकर्ते म्हणून…
रिझर्व्ह बँकेने ६ जून रोजी आपले नवीन पतधोरण जाहीर करताना रेपो दर ६% वरून थेट ५.५% इतका अर्धा टक्का कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक तज्ज्ञ फक्त पाव टक्क्याची कपात…
पावसाळा सुरू झाला की मशागतीची कामे सुरू होतात. कुठे पेरणी सुरू होते तर कुठे पेरणीसाठी मशागत सुरू असते. शेतीचे सर्व गणित पावसावर अवलंबून असते. त्यामुळे पावसाळ्यात कोणत्या नक्षत्राला कसा पाऊस…
जर्मन सैन्यासाठी त्या होत्या नाईट विचेस. रात्रीच्या अंधारात काही कळायच्या आतच त्या जर्मन सैन्यावर बॉम्बहल्ला करून पसार होत. तेही लाकडी विमानांतून. त्यांनी शत्रूची अक्षरश: झोप उडवून टाकली. महत्त्वाकांक्षी वैमानिक आणि…
भारत डिजिटल बनत आहे हे निश्चित आहे. पण ही डिजिटल प्रगती म्हणजे गुलामगिरीची नवी रूपं ठरत नाही ना, याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. अन्यथा, आजच्या Digital Democracy चे रूपांतर उद्याच्या…
रिवणावायली मुंगी हा राजन गवस यांचा कथासंग्रह. हा २००१ मध्ये मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित झाला. यातील कथांचा लेखन काळ १९८१ ते १९९९ आहे. यातील कथा अतिशय सुंदर आहेत. (Rajan Gavas’s…
महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेकर आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या विचारांचे खरेखुरे अनुयायी शोधायचे झाले, तर त्या यादीत जी मोजकी नावे सापडतील त्यामध्ये डॉ. बाबा…