मराठी माणसांची वज्रमूठ टिकवण्याचे ठाकरे बंधूंपुढे आव्हान
मुंबई महापालिकेवर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या युतीची सत्ता आली असली तरी उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीला मिळालेले यश मुंबईतील मराठी माणसांच्या एकीचे दर्शन घडवते. मुंबईतला मराठी माणूस ठाकरे…
मुंबई महापालिकेवर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या युतीची सत्ता आली असली तरी उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीला मिळालेले यश मुंबईतील मराठी माणसांच्या एकीचे दर्शन घडवते. मुंबईतला मराठी माणूस ठाकरे…
जमीर काझी : मुंबई : जवळपास नऊ वर्षानंतर होत असलेल्या मुंबई महानगरपालिकेसह राज्यभरातील २९ महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाच्या दिवशी सकाळपासून अनेक ठिकाणी वाद सुरू झाले आहेत. मतदान केंद्रातून बाहेर पडणाऱ्या मतदारांच्या…
मुंबई : प्रतिनिधी : बलवान, सुसंकृत महाराष्ट्र उधवस्त करण्याऱ्यांचे प्रयत्न हाणून पाडा, असे आवाहन राज ठाकरेंनी केले. तर राष्ट्रप्रथम म्हणणारा भ्रष्टाचार प्रथम झाला आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केले.…
मुंबई : प्रतिनिधी : बृहन्मुंबई महापालिकेच्या निवडणुक ठाकरे बंधूंनी एकत्र आल्याने काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका अद्याप अनिश्चित असताना त्यांच्या प्रमुख नेत्यांनी शुक्रवारी…
मुंबई : प्रतिनिधी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महानगरपालिकेसाठी युती झाल्यानंतर सत्ताधारी पक्षांनी युतीवर टीकेची झोड उठवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंचे नाव…
मुंबई : प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि मनसेची युती झाल्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली. मुंबई आणि महाराष्ट्रावरती कोणीही वाकड्या नजरेने पाहणाऱ्या, कपटी कारस्थानाने मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न…
मुंबई : प्रतिनिधी : आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत राज्यातील सात महानगरपालिकेत ठाकरे बंधू युती करणार आहेत. उद्या दुपारी बारा वाजता शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वरळी येथील हॉटेल…
नागपूर : प्रतिनिधी : विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेत्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी…
नागपूर : प्रतिनिधी : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागपुरात आज आगमन झाल्यावर त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचाराच्या प्रश्नावर गप्प बसल्याचा आरोप करत “कोण होतास तू, काय…
मुंबई : प्रतिनिधी : नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत नेत्यांकडून भाषणात होत असलेले लक्ष्मीदर्शनाचा उल्लेख, निधींची घोषणा, तिजोरीच्या किल्ल्या यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यातच सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप…