Ganpati Miravnuk : गणरायाला भावपूर्ण निरोप
मुंबई : प्रतिनिधी : आरती, मंत्रोपच्चार आणि भक्तीभावाने दहा दिवस सेवा केल्यानंतर हलगीचा घुमका, ढोल ताशांच कडकडाट आणि ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ अशी आळवणी करत लाडक्या गणरायला…
मुंबई : प्रतिनिधी : आरती, मंत्रोपच्चार आणि भक्तीभावाने दहा दिवस सेवा केल्यानंतर हलगीचा घुमका, ढोल ताशांच कडकडाट आणि ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ अशी आळवणी करत लाडक्या गणरायला…
मुंबई : प्रतिनिधी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी प्रशासनाकडून आंदोलकांची कोणतीच सोय न केल्याने आंदोलन आक्रमक झाले आहेत. आंदोलकांनी आक्रमक न होता शांततेत…
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलनाचे वादळ अखेर मुंबईत धडकले. मनोज जरांगे पाटील मुंबईत आझाद मैदानावर दाखल झाले. गुरुवारी (२९ ऑगस्ट) सकाळी दहा वाजल्यापासून त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले. (Reservation Rally)…
मुंबई : प्रतिनिधी : “जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील. सगळ्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मी मुंबई सोडणार नाही. गोळ्या घातल्या तरी आता मागे हटणार नाही,” असा ठाम…
मुंबई : प्रतिनिधी : आंतरवाली सराटीतून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे मुंबईत दाखल झाले. त्यांनी मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी आझाद मैदानात उपोषणास सुरुवात केली. आझाद मैदानात…
मुंबई : प्रतिनिधी : मराठा आरक्षणाची आरपारची लढाई लढण्यासाठी अंतरवाली सराटीतून मुंबईकडे कूच करणाऱ्या मनोज जरांगे यांच्याविरोधात भाजपने आघाडी उघडली आहे. जरांगेचा मोर्चा मुंबईत पोहोचण्यापूर्वी मोर्चाच्या मार्गावर आणि मुंबईत भाजपकडून…
मुंबई : प्रतिनिधी : ढोल ताशांचा दणदणाट, चिरमुऱ्यांची उधळण, मोरयाचा गजर अशा उत्साही वातावरणात विघ्नहर्ता गणरायाचे राज्यात सर्वत्र जल्लोषी स्वागत झाले. गणरायाच्या आगमनाने सर्वत्र मंगलमय वातावरण झाले असून सार्वजनिक मंडळांनी…
मुंबई : प्रतिनिधी : तब्बल वीस वर्षांनी एकत्र आलेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुरस्कृत उत्कर्ष पॅनेलचा दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत सुपडासाफ झाला. भाजप पुरस्कृत सहकार…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रणासाठी सर्वच यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश दिले आहेत. जीवितहानी, पशूधन आणि घरांचे नुकसानीसाठी तातडीने मदतीसाठी अधिकारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. शेतीच्या…
मुंबई : मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत ३०० मिलीमीटरच्यावर पाऊस पडला आहे. त्यामुळे मुंबईकरांची कोंडी झाली आहे. मुंबईकरांची लाईफलाइन म्हणून…