Mumbai

भाजप कार्यालयावर मोर्चा नेण्यापूर्वीच पोलिसांकडून काँग्रेस नेत्यांची धरपकड

जमीर काझी : मुंबई : नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण व परिक्षामधील अनियमितता या मोदी सरकारच्या भोंगळ कारभाराने देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय केले आहे. मोदी-शाह यांच्या पोलिसांनी केलेला अमानुष लाठीहल्ला व…

Read more

मुंबईतील १२ लोकांचा मृत्यू  फडणवीसांच्या सुलतानी आपत्तीमुळे:  सपकाळ

जमीर काझी : मुंबई:  राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा धुमाकुळ सुरु असून जिवित व वित्त हानी मोठ्या प्रमाणात होत आहे. पावसाळ्याची आवश्यक खबरदारी महायुती सरकार व प्रशासनाने न घेतल्याने  मुंबई परिसरात …

Read more

मुंबई-पुणे रस्ता बंद, रेल्वेही ठप्प, विधानसभेचे कामकाजही स्थगित

मुंबई : प्रतिनिधी : मुंबईसह राज्यभर पडणाऱ्या अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले असताना मुंबई-पुणे हा रस्ताही बंद झाला आहे. तसेच रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने मुंबई पुणे रेल्वेसेवाही स्थगित करण्यात आली. त्याचा…

Read more

देशासमोर आता नागरिकता चोरीचे  मोठे संकट : मिनाक्षी नटराजन

जमीर काझी :  मुंबई :   देशात सध्या लोकशाहीसमोर मोठे संकट उभे आहे. कालपर्यंत वोटचोरी केली जात होती. त्यानंतर सीटचोरी होऊन मग पक्ष चोरी केले जाऊ लागले, आस्थेची चोरी केली जात…

Read more

रिक्षा-टॅक्सी चालकांवर होणार कारवाई

जमीर काझी : मुंबई  : राज्यातील अमराठी रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे ज्ञान मिळावे आणि प्रवाशांशी संवाद अधिक सुलभ होण्यासाठी परिवहन विभागाने धोरणात्मक व ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. १ जून…

Read more

कमकुवत पंतप्रधानामुळेच पेपरफुटी : उदय भानू चिब

जमीर काझी : मुंबई :  नीट आणि सीबीएसई  परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि घोटाळ्यांच्या निषेधार्थ तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने मंगळवारी दादर येथे  “युवा…

Read more

मुंबईत विकास लवांडेवरील हल्याच्या निषेधार्थ निदर्शने  

मुंबई : प्रतिनिधी :  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व संघटक सचिव  विकास लवांडे यांच्यावर संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या शाईफेक हल्ल्याचा निषेधार्थ  प्रदेश कार्यालयासमोर निदर्शने करण्यात…

Read more

डोकाडिया कुटुंबियांचा मृत्यू  कलिंगडमुळे नसून उंदीर मारण्याच्या औषधामुळे  

जमीर काझी : मुंबई :  पायधुनीतील डोकाडिया कुटुंबातील चार जणांचा अकस्मित झालेल्या मृत्यूचे नेमके कारण अखेर वैद्यकीय तपासातून समोर आले आहे. डकोडिया दाम्पत्य आणि त्यांच्या दोन्ही मुलीच्या शरीरात  उंदीर मारण्यासाठी वापरले…

Read more

वाहन चालकांना मराठी भाषेची सक्ती राहणारच :  प्रताप सरनाईक

मुंबई  : प्रतिनिधी : “मराठी शिकण्याची तयारी दर्शविणाऱ्या चालकांना संधी देणे ही राज्याची परंपरा आहे; मात्र नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” असा इशारा माहिती परिवहन मंत्री प्रताप  सरनाईक यांनी…

Read more

देश तोडण्याचा कुटील डाव इंडिया आघाडीने हाणून पाडला : वर्षा गायकवाड

जमीर काझी : मुंबई :  महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे करून भारतीय जनता पक्ष फक्त राजकीय पोळी भाजण्याचा उद्योग करत आहे. महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना करून देश तोडण्याचे आखलेला  कुटील…

Read more