चार प्रमुख विमानतळांवर ४०० हून अधिक उड्डाणे रद्द
नवी दिल्ली : इंडिगोच्या विमानसेवा अजुनही सुरळीत झाली नसून देशातील प्रमुख चार शहरातील विमानतळावर ४०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून प्रवाशांच्या…