Mumbai

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सिलिंडर दरवाढीचा भडका

नवी दिल्ली : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १९ किलो वजनाच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत तब्बल १११ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे…

Read more

बंडखोर झाले उदंड, पक्षाविरोधात थोपटले दंड

मुंबई : प्रतिनिधी : युती, आघाड्यांच्या चर्चेच्या गुऱ्हाळानंतर सर्वच राजकीय पक्षांनी एबी फॉर्मचे वाटप केल्यानंतर उमेदवारांनी आज शेवटच्या दिवशी वाजत गाजत मिरवणुका काढल्या.  उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांनी पक्षांविरोधात दंड थोपटले.…

Read more

मुंबईत शरद पवार गट ठाकरे बंधूसोबत?

मुंबई : प्रतिनिधी : बृहन्मुंबई महापालिकेच्या निवडणुक ठाकरे बंधूंनी एकत्र  आल्याने काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. तर  शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका अद्याप अनिश्चित असताना त्यांच्या प्रमुख नेत्यांनी शुक्रवारी…

Read more

प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश ; निवडणूक लढण्याचे दिले संकेत

पुणे : प्रतिनिधी : पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहराध्यक्षपदाचा राजीनामा देऊन प्रशांत जगताप यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबईत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी त्यांचे स्वागत केले. कालच जगताप यांनी…

Read more

मराठी माणसांसाठी केलेली दहा कामे दाखवा: राऊतांचे फडणवीसांना आव्हान

मुंबई : प्रतिनिधी : मराठी माणसांसाठी तुम्ही काय कामे केली?. दहा कामे दाखवा असे आव्हान शिवसेनेचे खासदार राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिले. मोदींच्या मित्र गौतम अडाणीला अख्खी मुंबई विकणे…

Read more

मुंबईत  ‘काँग्रेस’ चा स्वबळाचा नारा

जमीर काझी : मुंबई : लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवल्या. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याची कार्यकर्त्यांची भावना आहे, म्हणून मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर…

Read more

महानगरपालिका निवडणूक ‘संक्राती’ला

मुंबई : प्रतिनिधी : सूर्य मकर राशीत प्रवेश करणाऱ्या मकर संक्राती सणाचा दिवस मतदानासाठी निवडत राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २९ महानगरपालिकेच्या निवडणूका १५ जानेवारीला घेण्याची घोषणा केली आहे. १५ जानेवारीला…

Read more

डॉ.आंबेडकरांच्या धोरणामुळे भारत देश उर्जा क्षेत्रात स्वयंपूर्णकडे : मुख्यमंत्री फडणवीस

जमीर काझी :  मुंबई : राष्ट्रीय विद्युत ग्रीडची संकल्पना भारताने बाबासाहेबांमुळे वेळेत स्वीकारली. त्यातून देश ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत आहे.  भारतीय लोकशाहीची भक्कम पायाभरणी आणि सामान्य जनतेच्या हक्कांचे रक्षण…

Read more

चार प्रमुख विमानतळांवर ४०० हून अधिक उड्डाणे रद्द

नवी दिल्ली : इंडिगोच्या विमानसेवा अजुनही सुरळीत झाली नसून देशातील प्रमुख चार शहरातील विमानतळावर ४०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून प्रवाशांच्या…

Read more

Plan to connect Mumbai to Gujarat : मुंबईसह एमएमआर तोडून गुजरातला जोडण्याचा केंद्राचा डाव : राज ठाकरे

जमीर काझी : मुंबई : केंद्राचा मुंबईसह एमएमआर तोडून गुजरातला जोडण्याचा डाव आहे, असा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला. मराठी माणसाला सजग राहण्याचा सल्लाही देताना त्यांनी ‘मराठी माणसा,…

Read more