महिला आरक्षण विधेयकाची तात्काळ अंमलबाजवणी करावी; शाहू छत्रपतींची लोकसभेत मागणी
कोल्हापूर : प्रतिनिधी : देशातील निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास अबाधित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने केंद्र सरकारने परिसीमन कायदा विधेयक मंजूर करण्यापूर्वी सर्व बाबींमध्ये पारदर्शकता राखावी आणि सहकारी संघराज्यवादाच्या तत्त्वांचे पालन…