Kolhapur Circuit Bench : ‘कोल्हापूर खंडपीठ’ साठी नेत्यांनी दिले जनतेला श्रेय
कोल्हापूर : प्रतिनिधी : तब्बल चाळीस वर्षानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूरात होण्याच्या मागणीला यश आल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात आनंदाचे उधान आले आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील पक्षकारांना…