UPSC Result: ‘यूपीएससी’त शक्ती दुबे देशात अव्वल
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी (२२ एप्रिल) जाहीर झाला. या परीक्षेत शक्ती दुबे यांनी देशात अव्वल क्रमांक पटकावला आहे. हर्षिता गोयलने दुसरा…
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी (२२ एप्रिल) जाहीर झाला. या परीक्षेत शक्ती दुबे यांनी देशात अव्वल क्रमांक पटकावला आहे. हर्षिता गोयलने दुसरा…
नवी दिल्ली : पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी (२१ एप्रिल) निधन झाल्यानंतर नवे पोप यांच्या निवडप्रक्रियेची चर्चा सुरू झाली आहे. या प्रक्रियेमध्ये जगभरातील एकूण १३५ कार्डिनल सहभागी होणार आहेत. त्यामध्ये भारताच्या…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) २०२४-२५ या वर्षासाठी केंद्रीय करार करण्यात येणाऱ्या खेळाडूंची सोमवारी जाहीर केली. मागील वर्षी या यादीतून वगळण्यात आलेल्या श्रेयस अय्यर व ईशान किशन यांना…
नवी दिल्ली : प्रतिनिधी : अमेरिकेचे उप राष्ट्रपती जेम्स व्हॅन्स भारत दौऱ्यावर आले असताना लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहूल गांधी यांनी अमेरिकेतील बोस्टन दौऱ्यात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला…
मुंबई : प्रतिनिधी : ‘मराठी माणसाचा स्वाभिमान’ या एका उच्च ध्येयासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचे स्थापना केली. महाराष्ट्र आणि मराठी माणूस यासाठी सगळ्यांनी एकत्र यावे ही त्यांची भूमिका होती. त्यामुळे…
महाराष्ट्राच्या भल्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी भूमिका दोन्हीकडील कार्यकर्त्यांनी वेळोवेळी मांडली. त्यांना त्यासंदर्भात आवाहन केलं, परंतु ठाकरे बंधूंनी त्याला प्रतिसाद दिला नाही. नाही म्हणायला एकदा…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : ‘‘आमचे भांडण कधी नव्हतेच, तरीही ते मिटवल्याचे मी जाहीर करतो. मात्र त्यांनी शपथ घ्यायला हवी. त्यावेळेला सर्व मराठी माणसांनी ठरवायचे की भाजपाबरोबर जायचे की माझ्याबरोबर…
रणजित देसाई आणि माधवी देसाई हे मराठी साहित्यातील बहुचर्चित दाम्पत्य. रणजित देसाई मोठे साहित्यिक, तर नाच गं घुमा आत्मचरित्रामुळं माधवी देसाई यांनाही प्रचंड लोकप्रियता मिळाली. एका टप्प्यावर या दोघांनी वेगळं…
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आताच्या सरकारच्या बाजूने नाही म्हणून उपराष्ट्रपतींना रूचत नाही का, अशी टीका राज्यसभेचे सदस्य आणि ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी शुक्रवारी (१८ एप्रिल) केली. तसेच…
बीड : मस्साजोगाचे सरपंच संतोष देशमुख यांना झालेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेनंततर यातील सूत्रधार वाल्मीक कराड आणि त्याच्या टोळीला अटक करण्यात आली. या थरारक घटनेचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर बीडचा बिहार होत…