मेन स्टोरी

मणिपूरच्या धगीचे ‘इमा कैथेल’ महिला बाजाराला चटके

इम्फाळ, मणिपूर : दररोज पहाट होण्यापूर्वीच ७२ वर्षीय चोंगथाम मणी आपल्या घराजवळील चांगांगेई एअरपोर्ट रोड परिसरातून कबोक, हेंगान आणि लालू यांसारखे पारंपरिक खाद्यपदार्थ गोळा करतात. सकाळी पाच-सहा वाजेपर्यंत त्या इम्फाळच्या…

Read more

आळशी काँग्रेस आणि कॉक्रोच

काँग्रेस म्हणजे टी-२० सामन्यातील असा फलंदाज, जो पहिल्या पाच चेंडूंवर एकही धाव घेत नाही आणि सहाव्या चेंडूवर फक्त एक धाव काढतो — म्हणजे स्वतः जिंकणार नाही आणि इतरांनाही जिंकू देणार…

Read more

… जेव्हा डोंगर पुन्हा जिवंत होतो!

मध्य प्रदेशातील देवासजवळील शंकरगड डोंगर एकेकाळी दगडखाणींनी विदीर्ण झाला होता. आज स्थानिक लोकसहभागातून पुन्हा दिमाखात उभा राहिला आहे. पुनरुज्जीवित झालेल्या परिसंस्थेचे प्रेरणादायी उदाहरण म्हणून त्याकडे पाहिले जाते. (Shankargad Hill Restoration)…

Read more

झाडे लावण्यापेक्षा ती कुठे लावू नयेत हे समजून घेणे महत्त्वाचे

भारतात अनेक वर्षे वृक्षलागवड मोहिमांचे यश प्रामुख्याने एका गोष्टीवर मोजले जात होते, ते म्हणजे— किती रोपे लावली गेली. मात्र पर्यावरणीय पुनर्स्थापना म्हणजे केवळ झाडांची संख्या वाढवणे नव्हे, तर त्यापेक्षा खूप…

Read more

भिंत खचली कलथून खांब गेले…

सर्वोच्च न्यायालय तांत्रिकदृष्ट्या सर्व काही करू शकते. “तांत्रिकदृष्ट्या” हा फार सुंदर शब्द आहे. तो “संविधानानुसार”, “सैद्धांतिकदृष्ट्या” आणि “तत्त्वतः” या शब्दांसोबत एका सुंदर कपाटात ठेवलेला असतो. असे कपाट जे अतिशय चकचकीत…

Read more

सरन्यायाधीशांच्या झुरळाच्या भाषेला सडेतोड उत्तर

मा. सरन्यायाधीश महोदय, (Manoj Kumar Jha replies Justice Suryakant) सप्रेम नमस्कार, आपल्या अलीकडील वक्तव्यांमध्ये वापरलेले “झुरळ” आणि “परजीवी” हे शब्द देशातील अनेक नागरिकांप्रमाणे मलाही अत्यंत अस्वस्थ करून गेले. चिंता केवळ…

Read more

३०० कोटी वृक्षलागवडः नवीन लागवडीबरोबर जुन्या झाडांचे संरक्षण आवश्यक

महाराष्ट्र मंत्रिमंडळाने २९ एप्रिल २०२६ रोजी ‘ग्रीन महाराष्ट्र मिशन’ स्थापन करून २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट जाहीर केले. पर्यावरण पुनर्स्थापना आणि हवामान बदलाशी सामना करण्याच्या दृष्टीने हे…

Read more

जिवंत झालेल्या ओढ्यांनी आदिवासींचे जगणे बदलले

ओडिशातील कोरापुट जिल्ह्यातील बाराकुटुनी या आदिवासी गावात पर्यावरणीय ऱ्हास आणि पाण्याच्या टंचाईमुळे शेती आणि त्याबरोबरच जीवन  अक्षरशः ठप्प झाले होते. मात्र, गेल्या दशकभरात ग्रामस्थांनी एकत्र येऊन केलेल्या पुनरुज्जीवनाच्या प्रयत्नांमुळे परिस्थिती हळूहळू…

Read more

तो काळ जागल्यांचा !

युद्धे क्रांतिकारी असतात. राजकारण, अर्थकारण हे तर झालेच, पण ती समाज बदलवतात. वैचारिक आस उलटेपालटे करतात. अनेक उदाहरणे आहेत त्याची. महायुद्धे घ्या. नाझिझम, फॅसिझम, कम्युनिझम यांस सुगीचे दिवस पहिल्या महायुद्धानंतर…

Read more

ममता बॅनर्जीः एका साध्या मुलीच्या अहंकाराचा कडेलोट

घर असो किंवा संसद भवन, जाहीर सभा असो किंवा एखादा सांस्कृतिक कार्यक्रम त्यांच्या पेहरावात कधी बदल झाला नाही. पांढ-या रंगाची कॉटनची साडी हाच नेहमीचा पेहराव. कधीतरी त्या पांढ-या साडीला निळ्या…

Read more