आरक्षण आणि संविधानाच्या वचनाच्या मर्यादा
भारताच्या संविधानाला ७५ वर्षे झाली. संविधान दूरदृष्टीचे होते का हा प्रश्न आता उरलेला नाही —ते नक्कीच होते. खरा कठीण प्रश्न असा आहे की समाजात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी तयार केलेले त्याचे…
भारताच्या संविधानाला ७५ वर्षे झाली. संविधान दूरदृष्टीचे होते का हा प्रश्न आता उरलेला नाही —ते नक्कीच होते. खरा कठीण प्रश्न असा आहे की समाजात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी तयार केलेले त्याचे…
कोल्हापूर : प्रतिनिधी : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी थंडीपासून बचाव व्हावा म्हणून शेकोटीजवळ शेकत बसलेल्या चौघांना कारने जोरदार धडक मारली. त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती गंभीर जखमी झाली…
‘राष्ट्र सर्वप्रथम’ हा सुविचार ज्या देशात ठोकून ठोकून जनतेच्या गळी उतरवला जातो, तिथे खासगीपणाला थारा नाही, हे अप्रत्यक्षपणे सांगितले नि सुचवलेही जाते. इथे खासगीपणाचा विचार एकप्रकारे निषिद्ध ठरतो. आज शासनसत्तेची…
आकडे फेकायचे आणि उत्सव साजरे करायचे, अशा मायावी वातावरणात ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १ ते ४ जानेवारी दरम्यान सातारा इथे भरत आहे. आकड्यांतून येणारा उत्साह इथेही जाणवणार…
मुंबई : प्रतिनिधी : मुंबईसह कुठेही मराठी महापौर महापौर होऊ द्यायचा नाही, हाच खरा भाजपचा अजेंडा आहे, असा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केला. भाजपचे नेते कृपाशंकर सिंह…
नवी दिल्ली : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १९ किलो वजनाच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत तब्बल १११ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे…
मुंबई : प्रतिनिधी : दोन दशकानंतर एकत्र निवडणूक लढवित असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे व मनसेच्या युतीमुळे दोन्ही पक्षातील इच्छुकांची मोठी गोची झाली आहे. तिकीट न मिळाल्याने त्यांनी बंडाचा झेंडा उभारत…
मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्र पोलीस दलाला वर्षांच्या अखेरीस नवे पोलीस महासंचालक मिळाले असून अपेक्षेप्रमाणे या पदावर ज्येष्ठ आयपीएस अधिकारी सदानंदाचे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळत्या प्रमुख रश्मी शुक्ला…
मुंबई : प्रतिनिधी : उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू, असे वक्तव्य भाजपचे नेते कृपाशंकरसिंह यांनी केले. त्यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. मुंबईत मराठीच महापौर होईल या राज…
मुंबई : प्रतिनिधी : युती, आघाड्यांच्या चर्चेच्या गुऱ्हाळानंतर सर्वच राजकीय पक्षांनी एबी फॉर्मचे वाटप केल्यानंतर उमेदवारांनी आज शेवटच्या दिवशी वाजत गाजत मिरवणुका काढल्या. उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांनी पक्षांविरोधात दंड थोपटले.…