महाराष्ट्रात दोन वर्षांत ९३ हजार महिला बेपत्ता
जमीर काझी : मुंबई : राज्यात गेल्या दोन वर्षांत तब्बल ९३ हजार ९४० महिला बेपत्ता झाल्या असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारितील गृह विभागाने दस्तरखूद ही माहिती…
जमीर काझी : मुंबई : राज्यात गेल्या दोन वर्षांत तब्बल ९३ हजार ९४० महिला बेपत्ता झाल्या असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारितील गृह विभागाने दस्तरखूद ही माहिती…
जमीर काझी : मुंबई : महायुती सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष लक्ष असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या ‘सौरकृषी ऊर्जा वाहिनी २.०’ योजनेअंतर्गत झालेल्या १२२.८५ कोटी रुपयांच्या बँक गॅरंटी घोटाळा उघडकीस…
मुंबई : प्रतिनिधी : राज्य सरकारने तरुणांसाठी, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी काहीही केलेले नाही. राज्यपालांच्या भाषणात याबाबत काहीच आले नाही. सरकारने राज्यपालांच्या तोंडून खोट्या गोष्टी बोलवून घेतल्या, असा आरोप शिवसेना…
जमीर काझी : मुंबई : गेल्या २४ तासांत विदर्भ आणि मराठवाड्यात झालेली गारपीट आणि दुसरीकडे ‘शक्तिपीठ महामार्गा’साठी शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, यावरून विरोधी महाविकास आघाडीने मंगळवारी विधानसभेत सरकारला धारेवर धरले. आक्रमक पवित्रा…
मुंबई : प्रतिनिधी : सरकारकडे पैसा नाही त्यामुळे अनेक योजना बंद केल्या जात आहेत. आहे त्या योजनांना निकष लावून लाभार्थ्यांची संख्या कमी केली जात आहे. कंत्राटदारांची बिले थकलेली आहेत, सरकारची…
जमीर काझी : मुंबई : महाराष्ट्रात जिथं गेलो तिथं जनतेतून आवाज यायचा, एकच वादा अजित दादा. राजकारणात एकसंघपणे काम करावे हे अजितदादाचे स्वप्न होते . हे करत असतानाचा नियतीने घात…
मुंबई : प्रतिनिधी : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज बुधवारी भाजप प्रदेश कार्यकारणी जाहीर केली. कोल्हापुरचे कृष्णराज महाडिक यांची भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. तसेच प्रदेश कार्यकारणीत…
जमीर काझी : मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत जोपर्यंत सर्व शंका दूर होत नाहीत, तोपर्यंत त्याचा छडा लावत राहणारच. आपण कोणाच्याही दबावाला घाबरत नाही. आतापर्यंत केवळ २०…
नवी दिल्ली : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आरक्षणाची टक्केवारी ५० टक्क्यांच्यावर गेली आहे त्या ठिकाणी निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाने मनाई केली आहे. त्यामुळे राज्यातील २२ जिल्हा परिषदांमधील…
जमीर काझी : मुंबई : “अजित पवार हे सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री राहीलेले नेते होते. कधीतरी मुख्यमंत्री होईन. पण, कायम उपमुख्यमंत्री राहीन, असे ते कायम म्हणायचे. अजितदादा हे महाराष्ट्राला न लाभलेले सर्वोत्तम…