विधान परिषदेच्या १७ जागांसाठी १८ जूनला मतदान
नवी दिल्ली : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. १८ जूनला मतदान होणार आहे. २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्यसंख्या…
नवी दिल्ली : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. १८ जूनला मतदान होणार आहे. २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्यसंख्या…
पुणे : प्रतिनिधी : वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षेसाठी महत्वाची समजल्या जाणाऱ्या नीट परीक्षा पेपरफुटीप्रकरणी सीबीआयच्या गळाला मोठा मासा लागला आहे. महाराष्ट्रात प्रचंड जाहीरातबाजी करणाऱ्या रेणकाई करियर सेंटर म्हणजेच आरसीसी कोचिंग…
जमीर काझी : मुंबई : अजित दादा यांच्या पक्षातील एका नेत्याने दादा हयात असताना त्यांच्याबद्दल अतिशय खालच्या स्तराबद्दल बोलले होते, असा धक्कादायक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आ. रोहित…
मुंबई : प्रतिनिधी : ग्रामीण भागातील स्ट्रोक रुग्णांना “गोल्डन अवर” मध्ये तातडीने आणि अत्याधुनिक उपचार देण्यासाठी “रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन” हा दूरस्थ पद्धतीने रोबोटिक उपचार सुविधा देणे बाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या…
जमीर काझी : मुंबई : लोकशाहीमध्ये कायदा सर्वांसाठी समान असतो असे सांगितले जाते. मात्र लोणी काळभोर येथे माझ्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणात सरकार, पोलीस यंत्रणा आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधी आरोपींना वाचवण्यासाठीच धडपड…
पुणे : प्रतिनिधी : सीबीआयने नीट पेपरफुटीतील मास्टरमाईंड रसायनशास्त्र विषयाच्या प्राध्यापकाला अटक केली. पी.व्ही. कुलकर्णी असे संशयित प्राध्यापकाचे नाव आहे. एनटीए च्यावतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षा प्रकियेत संशयित प्रा. कुलकर्णी याचा…
जमीर काझी : मुंबई : कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भरीव मदत मिळण्यासाठी शुक्रवारी शेतकऱ्यांच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर काढण्यात येणारा धडक मोर्चा पोलिसांनी मंत्रालयासमोरच अडविला. स्वाभिमानी शेतकरी…
नवी दिल्ली : प्रतिनिधी : उत्तर प्रदेशातील उन्नाव बलात्कार प्रकरणातील भाजपचा माजी आमदार कुलदीप सेनगर याला सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने सेनगर यांच्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती दिली…
कोल्हापूर : प्रतिनिधी : भारताची पहिली डिजिटल जनगणना मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्याचे होण्याची दाट शक्यता आहे. जनगणनेच्या अधिकृत आकड्यानंतर मतदारसंघाची, प्रभागांची…
कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर राधानगरी रस्त्यांवर एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली तेव्हा हृद्रयद्रावक घटना समोर आल्याने पोलिसही भावनाशील झाले. जिथं पत्नी मुलांना अपघातात गमावलं त्याच…