ताज्या बातम्या

राहुल गांधी लढणारे नेते, मोदी व शाह पळपुटे : हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : प्रतिनिधी : राहुल गांधी पळणारे नाही लढणारे नेते आहेत, तर संसदेतील चर्चेत भाग न घेणारे नरेंद्र मोदी व अमित शाह हेच खरे पळपुटे नेते आहे, अशी घणाघाती टीका…

Read more

निवडणूक आयोगाच्या चुकांवर कपिल सिब्बलांचे बोट

नवी दिल्ली : प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयात खरी शिवसेना आणि पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह कोणाचे यावरील सुनावणीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून ज्येष्ठ विधीज्ज्ञ कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तीवाद केला. शिवसेना पक्ष…

Read more

अदिवासींनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यात साप विंचू सोडावेत

दिल्ली : प्रतिनिधी : गडचिरोलीतील आश्रमशाळेत संर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री असल्याने विद्यार्थीनींच्या मृत्यूवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर…

Read more

गोकुळची निवडणूक ६० दिवसात घ्या, पन्हा मुदतवाढीस येऊ नका

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्याचा ग्रामिण अर्थकारणाचा कणा असलेल्या गोकुळ दूध संघाची निवडणूक ६० दिवसात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या सहकार विभागाला दिले. यापूर्वी न्यायालयाने ९० दिवसात निवडणूका…

Read more

राहूल गांधी अमित शाह यांच्या राजीनाम्यावर ठाम

नवी दिल्ली : प्रतिनिधी : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर केलेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारुन केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केली.…

Read more

झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या मोर्च्यावर लाठीमार

रांची : झारखंडमध्ये रांचीतील विधानभवनावर काढण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दोन ते तीन वेळा हवेत अश्रूधुरांची नळकांडी फोडली. लाठीमाराच्या घटनेने दिल्लीतील आंदोलनाची आठवण जागी झाली.…

Read more

पॉलिटिकल पेक्षा पंतप्रधानाबरोबर पॉलिसी मेकिंगवर चर्चा – खासदार अमोल कोल्हे

नवी दिल्ली : प्रतिनिधी : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आठ खासदारांनी सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. बैठकीत पॉलिटिक्सपेक्षा पॉलिसी मेकिंगवर जास्त चर्चा…

Read more

कोल्हापूरच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ आवश्यक- मुख्यमंत्री फडणवीस

कोल्हापूर :  प्रतिनिधी :  करवीरनिवासिनी अंबाबाई धार्मिक पर्यटन स्थळ, मुंबई हायकोर्टाचे सर्किट बेंच, आयटी पार्क, कन्व्हेन्शन सेंटर  यामुळे कोल्हापूरच्या विकासाला गती मिळणार आहे.  कोल्हापूरच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ करणे गरजेचे असून…

Read more

लवकरच शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर : प्रतिनिधी :  शेतकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण करत राज्य सरकारने आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी दिली असून, यापुढे प्रत्येक शेतकऱ्याला थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध…

Read more

ए.आय.ची कौशल्ये आत्मसात करुन विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा :  विवेक सावंत 

कोल्हापूर:  शैक्षणिक क्षेत्रात ‘ए.आय.’ च्या प्रभावाने बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी नवनवीन कौशल्ये आत्मसात करून भविष्यातील संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन जागतिक कीर्तीचे आय.टी. तज्ञ व शिक्षणतज्ञ विवेक सावंत यांनी केले.…

Read more