राहुल गांधी लढणारे नेते, मोदी व शाह पळपुटे : हर्षवर्धन सपकाळ
मुंबई : प्रतिनिधी : राहुल गांधी पळणारे नाही लढणारे नेते आहेत, तर संसदेतील चर्चेत भाग न घेणारे नरेंद्र मोदी व अमित शाह हेच खरे पळपुटे नेते आहे, अशी घणाघाती टीका…
मुंबई : प्रतिनिधी : राहुल गांधी पळणारे नाही लढणारे नेते आहेत, तर संसदेतील चर्चेत भाग न घेणारे नरेंद्र मोदी व अमित शाह हेच खरे पळपुटे नेते आहे, अशी घणाघाती टीका…
नवी दिल्ली : प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयात खरी शिवसेना आणि पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह कोणाचे यावरील सुनावणीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून ज्येष्ठ विधीज्ज्ञ कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तीवाद केला. शिवसेना पक्ष…
दिल्ली : प्रतिनिधी : गडचिरोलीतील आश्रमशाळेत संर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री असल्याने विद्यार्थीनींच्या मृत्यूवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर…
कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्याचा ग्रामिण अर्थकारणाचा कणा असलेल्या गोकुळ दूध संघाची निवडणूक ६० दिवसात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या सहकार विभागाला दिले. यापूर्वी न्यायालयाने ९० दिवसात निवडणूका…
नवी दिल्ली : प्रतिनिधी : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर केलेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारुन केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केली.…
रांची : झारखंडमध्ये रांचीतील विधानभवनावर काढण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दोन ते तीन वेळा हवेत अश्रूधुरांची नळकांडी फोडली. लाठीमाराच्या घटनेने दिल्लीतील आंदोलनाची आठवण जागी झाली.…
नवी दिल्ली : प्रतिनिधी : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आठ खासदारांनी सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. बैठकीत पॉलिटिक्सपेक्षा पॉलिसी मेकिंगवर जास्त चर्चा…
कोल्हापूर : प्रतिनिधी : करवीरनिवासिनी अंबाबाई धार्मिक पर्यटन स्थळ, मुंबई हायकोर्टाचे सर्किट बेंच, आयटी पार्क, कन्व्हेन्शन सेंटर यामुळे कोल्हापूरच्या विकासाला गती मिळणार आहे. कोल्हापूरच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ करणे गरजेचे असून…
कोल्हापूर : प्रतिनिधी : शेतकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण करत राज्य सरकारने आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी दिली असून, यापुढे प्रत्येक शेतकऱ्याला थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध…
कोल्हापूर: शैक्षणिक क्षेत्रात ‘ए.आय.’ च्या प्रभावाने बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी नवनवीन कौशल्ये आत्मसात करून भविष्यातील संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन जागतिक कीर्तीचे आय.टी. तज्ञ व शिक्षणतज्ञ विवेक सावंत यांनी केले.…