छात्रो को गुंज नसून झुट की गुंज ; फडणवीसांची टीका

पुणे : प्रतिनिधी : संविधानाचे नाव घेऊन देशात अराजकता निर्माण करण्याचे काम सध्या देशात सुरू आहे. हे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिले आहे. याचा कोणी दुरुपयोग केला तर त्याचे हात…

Read more

युवक काँग्रेसची भाजप कार्यालयासमोर निदर्शने 

जमीर काझी : मुंबई : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हल्द्वानी येथील सभेनंतर सभास्थळाचे ‘शुद्धीकरण’  केल्याच्या घटनेचा मुंबई युवक काँग्रेसने तीव्र निषेध केला. भाजप-आरएसएसच्या कथित जातीयवादी आणि मनुवादी मानसिकतेविरोधात मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षा…

Read more

‘कोल्हापूरचे महापौर’ पुस्तकातून पाच दशकांचा राजकीय क्षेत्राचा प्रवास

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूरचे महापौर या पुस्तकाचे तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन खासदार शाहू छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. कोल्हापूर महापौर हे पुस्तक केवळ महापौरांची ओळख घडवणारे नसून गेल्या पाच दशकांचा…

Read more

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा

कोल्हापूर : प्रतिनिधी : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.व्ही.आदोने यांनी सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. राहूल अशोक भोसले (वय ३७, रा. पन्हाळा, जि. कोल्हापूर) असे आरोपीचे…

Read more

”शिंदे-फडणवीसांनी मराठा समाजाची वाट लावली”; मनोज जरांगेंचा घणाघात 

जमीर काझी : मुंबई : मराठा समाज आंदोलक मनोज जरांगे -पाटील यांनी पुन्हा एकदा  राज्य सरकार विरोधात एल्गार पुकारला आहे. समाजाच्या विविध मागण्यासाठी त्यांनी शनिवारपासून  अंतरवाली सराटीमध्ये बेमुदत आंदोलन सुरु केले…

Read more

देशात दलितांसोबत भेदभाव : राहूल गांधी

नवी दिल्ली : देशात  आजही दलितांसोबत भेदभाव केला जात आहे असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी केला. उत्तराखंड राज्यातील हल्दानी येथे राष्ट्रीय कॉग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभेनंतर…

Read more

ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशनच्या अध्यक्षपदी मंत्री आशिष शेलार

मुंबई  : “ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशन” (ESGF) च्या अध्यक्षपदाची धुरा इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विकास मंत्री तथा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी स्वीकारली. देशातील २२ राज्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थिती झालेल्या फेडरेशनच्या…

Read more

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी सुनवणी पूर्ण; निकाल ठेवला राखून

मुंबई : प्रतिनिधी : मुंबई उच्च न्यायालयात दिशा सालियन मृत्यू प्रकरणांशी संबधित याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली. न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. न्यायमुर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठासमोस…

Read more

मराठी भाषेच्या मोहिमेला अमित शाहकडून केराची टोपली

मुंबई : प्रतिनिधी : मुंबईतील रिक्षा टॅक्सीचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक एक महिन्याची मुदतवाढ दिली असताना त्यांचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फिरवला. रिक्षा टॅक्सीचालकांना मराठी भाषा…

Read more

८० हून अधिक बकऱ्यांचा कालव्यात बुडून मृत्यू

बेळगाव : प्रतिनिधी :  यात्रेतील  फटाक्याच्या आवाजाला घाबरून कालव्यात पडून ऐशीहून अधिक  बकरी मृत्यूमुखी पडल्या.  बेळगाव जिल्ह्यातील मुडलगीतालुक्यातील यादवाड येथे ही दुर्दैवी घटना घडली. (80 goats drowned in a canal)…

Read more