दिनमान साहित्य उत्सवाला रसिकांचा उदंड प्रतिसाद

कोल्हापूर : प्रतिनिधी : नामवंत साहित्यिकांनी रसिकांशी साधलेले हितगुज, प्रख्यात हिंदी कवी उदय प्रकाश यांनी हिंदू आणि मराठी भाषिक साहित्यिकांशी बांधलेला संवादाचा पूल, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची तडाखेबाज मुलाखत,…

Read more

कोल्हापूरात शुक्रवारी, शनिवारी दिनमान साहित्य उत्सवाचे आयोजन  

कोल्हापूर : प्रतिनिधी : महाराष्ट्र दिनमान च्या वतीने शुक्रवारी ४ सप्टेंबर आणि शनिवारी ५ सप्टेंबर रोजी  दिनमान साहित्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील दिग्गज साहित्यीक, कलाकारांशी हितगुज करण्याची संधी…

Read more

कोल्हापुरात  शिवसैनिकांचा ‘स्वाभिमानी’ च्या कार्यकर्त्यावर हल्ला

कोल्हापूर : प्रतिनिधी : शक्तीपीठ महामार्गावरुन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्याकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. त्यातच…

Read more

“भाषेतील सौंदर्यस्थळे शोधा.” : डॉ.चंद्रकांत पोतदार     

कोल्हापूर : ” मराठी भाषा ही स्वयंभू आहे. मराठी भाषेला दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास असून अनेक भाषांबरोबर मराठीलाही अभिजात दर्जा मिळाला ही गोष्ट  अभिमानास्पद आहे. भाषा जपणे म्हणजे दैनंदिन जीवनात…

Read more

जनतेच्या प्रश्नावर आक्रमकपणे रस्त्यावर उतरा;  राहुल गांधींची  पदाधिकाऱ्यांना  सूचना 

जमीर काझी : मुंबई : केंद्र सरकारच्या फसवेगिरी मुळे देशातील व राज्यातील जनता त्रस्त झालेली आहे.  त्यांचे प्रश्न विद्यार्थ्यांच्या समस्या घेऊन आक्रमकपणे रस्त्यावर उतरा,  अशा सूचना  लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी…

Read more

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन ‘ प्रस्ताव सादर करा : – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

मुंबई  : प्रतिनिधी :  राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना पुढील गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी आणि शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत देण्यास मदत व्हावी, या उद्देशाने केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात ‘सॉफ्ट लोन योजना’ लागू  करण्यासंदर्भातील प्रस्ताव तात्काळ…

Read more

सुटे खाद्यतेल विक्रीच्या बंदीला वर्षभरासाठी स्थगिती 

जमीर काझी : मुंबई :  राज्यात सुटे खाद्यतेल विक्रीवर बंदी घालण्याच्या  निर्णयाला राज्य सरकारने एक वर्षासाठी स्थगिती दिली आहे. या निर्णयाच्या विरोधात व्यापाऱ्यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी…

Read more

सर्वोच्च न्यायालयाकडून विद्यार्थ्यांवरील एफआयआर रद्द होणार

नवी दिल्ली : प्रतिनिधी : नीट पेपरफुटी प्रश्नांवर झालेल्या आंदोलनातील देशभर पोलिसांनी विद्यार्थ्यांवरील केलेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. याबाबत आज मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.…

Read more

एसआयआरअंतर्गत  राज्यातील मतदार यादीतून २ कोटी ६ लाख नावे वगळली 

जमीर काझी :  मुंबई  : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरिक्षण-२०२६ अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांच्या प्रारुप मतदार याद्या ३१ ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जुन्या मतदार यादीतील तब्बल २१.१४…

Read more

‘वंदे मातरम’ गात लोक फासावर चढत असताना फडणवीसांची पूर्वजांची इंग्रजांना साथ 

जमीर काझी : मुंबई : वंदे मातरमला काँग्रेसचा विरोध आहे असे चित्र रंगवणाऱ्या भाजपाला यावर बोलण्याचा अधिकारच नाही. वंदे मातरम गात गात स्वातंत्र्य सैनिक देशासाठी फासावर चढले, गोळ्या झेलल्या त्यावेळी फडणविसांचे…

Read more