पंचगंगेची वाटचाल इशारा पातळीकडे
कोल्हापूर : प्रतिनिधी : धरणे भरली नसतानाही धरण क्षेत्रात पडलेल्या तुफान पावसामुळे पंचगंगा नदीची वाटचार इशारा पातळीकडे चालली आहे. सोमवारी सायंकाळी सात वाजता पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावर पाण्याची पातळी ३४…
कोल्हापूर : प्रतिनिधी : धरणे भरली नसतानाही धरण क्षेत्रात पडलेल्या तुफान पावसामुळे पंचगंगा नदीची वाटचार इशारा पातळीकडे चालली आहे. सोमवारी सायंकाळी सात वाजता पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावर पाण्याची पातळी ३४…
जमीर काझी : मुंबई : मुंबईसह किनारी भागातील जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ५० ते ७० किलोमीटर असण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुढील ४८ तास सर्व संबंधित यंत्रणांनी २४ बाय ७ अलर्ट…
जमीर काझी : मुंबई: राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा धुमाकुळ सुरु असून जिवित व वित्त हानी मोठ्या प्रमाणात होत आहे. पावसाळ्याची आवश्यक खबरदारी महायुती सरकार व प्रशासनाने न घेतल्याने मुंबई परिसरात …
पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वरील खोपोली ते कुसगाव १३ किलोमीटरच्या मिसिंग लिंकसाठी किंवा कनेक्टिंग लिंकसाठी ७१२० कोटी रुपये खर्च झाले आहेत. जाणकारांच्या अंदाजानुसार सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार यात झाला…
मुंबई : प्रतिनिधी : मुंबईसह राज्यभर पडणाऱ्या अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले असताना मुंबई-पुणे हा रस्ताही बंद झाला आहे. तसेच रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने मुंबई पुणे रेल्वेसेवाही स्थगित करण्यात आली. त्याचा…
तुम्ही जीन्स वापरत असाल तर माहित असेल की, मोठ्या पुढच्या खिशाच्या आत एक छोटासा खिसा असतो. तो नेमका कशासाठी असतो, असा प्रश्न अनेकांना पडतो. आज बहुतेक जण त्यात नाणी, चाव्या…
सार्वजनिक शौचालयांमध्ये बसवलेल्या टॉयलेट सीट या घरातल्या टॉयलेट सीटपेक्षा वेगळ्या असतात. त्यांच्या पुढच्या भागात एक मोकळी जागा किंवा फट असते, त्यामुळं त्या इंग्रजीतील “U” या अक्षरासारख्या दिसतात. अनेकांना ही सीट…
फिफा वर्ल्डकपमध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे साडेतीन वाजता लेओनिल मेस्सीच्या अर्जेटिनाला केप वर्दे या देशाने कडवी झुंज दिली. मेस्सीने या सामन्यात वर्ल्डकपमधील विसावा गोल केला. त्यानंतर केप वर्देने बरोबरी साधली. त्यानंतर…
हवामान बदलाशी लढण्यासाठी, जमिनीची पुनर्स्थापना करण्यासाठी आणि लाखो लोकांना अन्न पुरवण्यासाठी अफ्रिकेत ८००० किलोमीटर लांबीची वृक्षांची भिंत उभारली जात आहे. चीनच्या महाकाय भिंतीनंतर हा आतापर्यंतचा सर्वात महत्वाचा पर्यावरण प्रकल्प कार्यरत…
मुंबईत मॅनहोल पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या एका घटनेत झाड पडून स्कूलबस मधील चिमुकला ठार झाला. मुंबई महानगरपालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. या घटनेचे पडसाद पावसाळी…