नीट २०२६ ची परीक्षा रद्द
नवी दिल्ली : वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी महत्वाची असलेली नीट २०२६ ची परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द करण्यात आली. या निर्णयामुळे परीक्षेस बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांना धक्का बसला आहे. तीन मे रोजी नुकतीच…
मराठी भाषेतील स्वतंत्र माध्यम. अन्यायग्रस्तांच्या बाजूने पक्षपाती. ज्या घटकांना आवाज नाही, त्यांचा आवाज. सत्तेला प्रश्न विचारण्याबरोबरच विधायक बाबींचा खंबीर पाठपुरावा.
संपादकः विजय चोरमारे
नवी दिल्ली : वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी महत्वाची असलेली नीट २०२६ ची परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द करण्यात आली. या निर्णयामुळे परीक्षेस बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांना धक्का बसला आहे. तीन मे रोजी नुकतीच…
कोल्हापूर : प्रतिनिधी : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने देण्यात येणाऱ्या २०२५ मधील ग्रंथ पुरस्कारासाठी रवींद्र ठाकूर, धनंजय बिजले, शशिकांत चौधरी, निलांबरी कुलकर्णी , चंद्रकांत बाबर आदींच्या पुस्तकांची निवड करण्यात…
जमीर काझी : मुंबई : गुजरातमधील सोरटी सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्वार, पुनर्बांधणीला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल साजरा करण्यात आलेल्या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करण्यात येत असलेल्या स्तुतीसुमनाबद्दल प्रदेश काँग्रेसचे जेष्ठ…
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना वर्षभर सोने खरेदी करू नका असे आवाहन केले. त्या निमित्ताने सोन्याचे आंतरराष्ट्रीय बाजारात भाव कसे प्रभावित होतात यावर एक नजर टाकूया. (Gold market) आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे…
चेन्नईः तमिळनाडू किनारपट्टीवर यंदाच्या अंडीउबवणी हंगामात आतापर्यंत सुमारे १.६५ लाख ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांची पिल्ले सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात आली. राज्यातील कासव संवर्धन मोहिमेसाठी हे मोठे यश मानले जात आहे. (Olive…
मुंबई : देश कठीण परिस्थितीतून जात असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीबद्दल केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी यंदाच्या फ्रान्स येथील कान्स फिल्म फेस्टिव्हलला न…
महाराष्ट्र मंत्रिमंडळाने २९ एप्रिल २०२६ रोजी ‘ग्रीन महाराष्ट्र मिशन’ स्थापन करून २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट जाहीर केले. पर्यावरण पुनर्स्थापना आणि हवामान बदलाशी सामना करण्याच्या दृष्टीने हे…
नवी दिल्लीः देशातील अनेक भागांत वातावरणात अचानक बदल झाला असून उत्तर भारतासह अनेक राज्यांत पाऊस, वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे राजस्थान आणि गुजरातमधील…
नवी दिल्ली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा)च्या माध्यमातून उपलब्ध होणा-या रोजगारांमध्ये २०२५-२६ या वर्षात मोठी घट झाल्याचे एका नव्या अभ्यासातून समोर आले आहे. नरेगा संघर्ष मोर्चा…
नवी दिल्लीः पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधनाचा वापर कमी करण्याचे, परदेश प्रवास टाळण्याचे आणि आत्मनिर्भरतेकडे वळण्याचे आवाहन केले. मात्र, दुस-याच दिवशी अनेक वाहनांचा ताफा…