प्रतिनिधी

मराठी भाषेतील स्वतंत्र माध्यम. अन्यायग्रस्तांच्या बाजूने पक्षपाती. ज्या घटकांना आवाज नाही, त्यांचा आवाज. सत्तेला प्रश्न विचारण्याबरोबरच विधायक बाबींचा खंबीर पाठपुरावा.

संपादकः विजय चोरमारे

मनरेगाच्या रोजगारांत २०२५-२६ मध्ये मोठी घट

नवी दिल्ली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा)च्या माध्यमातून उपलब्ध होणा-या रोजगारांमध्ये २०२५-२६ या वर्षात मोठी घट झाल्याचे एका नव्या अभ्यासातून समोर आले आहे. नरेगा संघर्ष मोर्चा…

Read more

परदेश प्रवास टाळण्याचे आवाहन करून मोदी निघाले सात देशांच्या दौ-यावर

नवी दिल्लीः पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधनाचा वापर कमी करण्याचे, परदेश प्रवास टाळण्याचे आणि आत्मनिर्भरतेकडे वळण्याचे आवाहन केले. मात्र, दुस-याच दिवशी अनेक वाहनांचा ताफा…

Read more

मातीपासून ताटापर्यंत प्लास्टिकचा प्रवास आरोग्यासाठी धोकादायक

शेतीपासून थेट आपल्या ताटापर्यंत पोहोचणारे अन्न आता एका नव्या आणि अदृश्य धोक्याच्या छायेत आले आहे. नव्या वैज्ञानिक अभ्यासातून धक्कादायक बाब समोर आली आहे. मायक्रोप्लास्टिक आणि नॅनोप्लास्टिक हे केवळ पिकांच्या वाढीवर…

Read more

विजय तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री; ‘थलपती’ युगाची सुरुवात

चेन्नईः जोसेफ विजय यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत नवा राजकीय अध्याय सुरू केला. ‘थलपती’ विजय या नावाने लोकप्रिय असलेले विजय पांढरा शर्ट, ब्लेझर आणि काळी पँट परिधान करून शपथविधी सोहळ्यात…

Read more

वनजमिनीवरील अतिक्रमण प्रकरणी एनजीटीची नोटीस

नवी दिल्लीः राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) नवी दिल्लीतील वनजमिनीवरील कथित अवैध बांधकाम आणि अतिक्रमण प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. NGT notice to forest land encroachment हे…

Read more

ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे मनोरंजनातील सामूहिकतेचा अंत?

भारतीय ग्रामीण समाजाची सामाजिक आणि सांस्कृतिक रचना परंपरेने सामूहिकता, सहभाग आणि सहअस्तित्व यांवर आधारलेली होती. तंत्रज्ञानाची साधने मर्यादित असल्यामुळे मनोरंजन हे केवळ वेळ घालवण्याचे माध्यम नव्हते, तर सामाजिक बांधिलकी आणि…

Read more

पांझरा खोऱ्यातील शतकानुशतकांची फड सिंचन व्यवस्था धोक्यात

उत्तर-पश्चिम महाराष्ट्रात प्रचलित असलेली फड सिंचनाची सामुदायिक पद्धत साधारणपणे ३०० ते ४०० वर्षांपूर्वी अस्तित्वात आली असावी. धुळे आणि नाशिक जिल्ह्यांतील तापी खोऱ्यातील पांझरा, मोसम आणि आराम या नद्यांवर ही व्यवस्था…

Read more

ज्ञान संकुलाच्या उत्तम प्रशासक  : प्राचार्या शुभांगी गावडे

“ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षणप्रसार” या उदात्त हेतूने प्रेरित होऊन शिक्षणाची गंगा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरविण्यासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना करणारे शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या नात तसेच…

Read more

नाशिकच्या टीसीएस प्रकरणाचा एफआयआर सार्वजनिक करा : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी :  मुंबई : नाशिकच्या टीएसएस प्रकरणाच्या माध्यमातून धार्मिक धृवीकरण करण्याचा खेळ भारतीय जनता पक्ष करत आहे. पोलिसांचा तपास  एफआयआर अद्याप सार्वजनिक केलेला नाही.  तो सार्वजनिक करून कायद्याने त्यांचे…

Read more

जिवंत झालेल्या ओढ्यांनी आदिवासींचे जगणे बदलले

ओडिशातील कोरापुट जिल्ह्यातील बाराकुटुनी या आदिवासी गावात पर्यावरणीय ऱ्हास आणि पाण्याच्या टंचाईमुळे शेती आणि त्याबरोबरच जीवन  अक्षरशः ठप्प झाले होते. मात्र, गेल्या दशकभरात ग्रामस्थांनी एकत्र येऊन केलेल्या पुनरुज्जीवनाच्या प्रयत्नांमुळे परिस्थिती हळूहळू…

Read more