Fadnavis

‘मित्र’ आणि बायसॅग-एन करारामुळे महाराष्ट्राच्या विकासाला चालना : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : प्रतिनिधी :  राज्यातील पायाभूत सुविधा विकास, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि पर्यावरण व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी ‘मित्र’ आणि बायसॅग-एन यांच्यात झालेला सामंजस्य करार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या सामंजस्य…

Read more

विरोधी पक्षाकडून ७० कोटी महिलांचा विश्वासघात; मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी : महिला आरक्षण दुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यानंतर भाजपने विरोधी पक्षावर टीकेची झोड उठवली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदत विरोधी पक्षांवर टीका करताना ७०…

Read more

नवीन आर्थिक वर्षात रेडी रेकनरचे दर स्थिर

मुंबई : प्रतिनिधी : राज्यातील रिअल इस्टेट क्षेत्राला मोठा दिलासा देत महायुती सरकारने नवीन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी रेडी रेकनरच्या दरांमध्ये कोणतीही वाढ न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नोंदणी…

Read more

भाजप-शिंदेसेनेचे गँगवॉर, फडणवीसांपुढे शरणागती

जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्यावेळी साताऱ्यात शुक्रवारी जो राडा झाला, त्याचे पडसाद सोमवारी मोठ्या मंचावर म्हणजे विधिमंडळात उमटले. विधान परिषद आणि विधानसभेतही त्यावर चर्चा झाली. भारतीय जनता पक्ष विरुद्ध एकनाथ शिंदे…

Read more

कोल्हापूरच्या वैभवात कागलच्या पर्यटन व नौकायन केंद्रामुळे भर

कोल्हापूर : प्रतिनिधी : कागल शहराच्या सौंदर्यात आणि पर्यटन वैभवात भर घालणाऱ्या कै. व्हि. ए. घाटगे पर्यटन व नौकायन केंद्र (पाझर तलाव) परिसरातील दुसऱ्या टप्प्यातील विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री…

Read more

महाराष्ट्रात दोन वर्षांत ९३ हजार महिला बेपत्ता 

जमीर काझी :  मुंबई :  राज्यात गेल्या दोन वर्षांत तब्बल ९३ हजार ९४० महिला बेपत्ता झाल्या असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारितील गृह विभागाने दस्तरखूद ही माहिती…

Read more

युवक काँग्रेसच्या मागणीला यश; मुख्यमंत्र्यांकडून अल्पसंख्याक शाळा दर्जाला स्थगिती

मुंबई : प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर राज्यात सुरू असलेल्या शासकीय दुखवटा काळात मंत्रालयात २० संस्थाच्या ७५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाबाबत युवक काँग्रेसने…

Read more

‘टिपू’वरून राज्यभरात काँग्रेस-भाजपात ‘जंग’!

जमीर काझी : मुंबई : टिपू सुलतान यांच्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानाचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. सत्ताधारी भाजपाकडून त्याच्या निषेधार्थ मुंबई,पुणेसह ठिकठिकाणी मोर्चा, जोडो मारो आंदोलन करण्यात आले.…

Read more

‘टिपू सुलतान’ प्रश्नांवर सपकाळांचे फडणवीसांना प्रत्युत्तर 

जमीर काझी  : मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे.  शिवराय आमचा स्वाभिमान आहे आणि टिपू सुलतान पराक्रमी आणि स्वराज्यप्रेमी होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच ते इंग्रजाविरोधात लढत…

Read more

अजित पवारांवरील आरोप मागे घेणे हीच मोदी फडणवीसांकडून श्रद्धांजली ठरेल

मुंबई : प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाने अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वृत्तपत्रांना जाहीराती दिल्या आहेत. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक्स वर पोस्ट करुन भाजपला सवाल केला आहे. भाजपने…

Read more