Fadnavis

महाराष्ट्रात दोन वर्षांत ९३ हजार महिला बेपत्ता 

जमीर काझी :  मुंबई :  राज्यात गेल्या दोन वर्षांत तब्बल ९३ हजार ९४० महिला बेपत्ता झाल्या असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारितील गृह विभागाने दस्तरखूद ही माहिती…

Read more

युवक काँग्रेसच्या मागणीला यश; मुख्यमंत्र्यांकडून अल्पसंख्याक शाळा दर्जाला स्थगिती

मुंबई : प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर राज्यात सुरू असलेल्या शासकीय दुखवटा काळात मंत्रालयात २० संस्थाच्या ७५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाबाबत युवक काँग्रेसने…

Read more

‘टिपू’वरून राज्यभरात काँग्रेस-भाजपात ‘जंग’!

जमीर काझी : मुंबई : टिपू सुलतान यांच्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानाचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. सत्ताधारी भाजपाकडून त्याच्या निषेधार्थ मुंबई,पुणेसह ठिकठिकाणी मोर्चा, जोडो मारो आंदोलन करण्यात आले.…

Read more

‘टिपू सुलतान’ प्रश्नांवर सपकाळांचे फडणवीसांना प्रत्युत्तर 

जमीर काझी  : मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे.  शिवराय आमचा स्वाभिमान आहे आणि टिपू सुलतान पराक्रमी आणि स्वराज्यप्रेमी होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच ते इंग्रजाविरोधात लढत…

Read more

अजित पवारांवरील आरोप मागे घेणे हीच मोदी फडणवीसांकडून श्रद्धांजली ठरेल

मुंबई : प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाने अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वृत्तपत्रांना जाहीराती दिल्या आहेत. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक्स वर पोस्ट करुन भाजपला सवाल केला आहे. भाजपने…

Read more

शिवाजी महाराज विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणार

मुंबई : प्रतिनिधी:  छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान मेट्रो मार्गिका ८ च्या ३५ किलोमीटरच्या जोडणीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित मंत्रिमंडळ पायाभूत…

Read more

मंत्री गोगावले पुत्र प्रकरणात हतबलतेबद्दल हायकोर्टाची फडणवीसांना चपराक

जमीर काझी :  मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री इतके हतबल आहेत की, ते एका मंत्र्याच्याविरोधात काहीच बोलत नाहीत. मंत्र्यांची मुलं गुन्हा करून मोकाट फिरतात, ते मंत्र्यांच्या संपर्कात राहतात. मात्र पोलिसांना सापडत…

Read more

दावोसमध्ये पहिल्याच दिवशी १४ लाख ५० हजार कोटी गुंतवणूकींचे १९ सामंजस्य करार

दावोस  : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राने दावोसमध्ये पहिल्याच दिवशी १४ लाख ५० हजार कोटी गुंतवणूकींचे १९ सामंजस्य करार केले. राज्य शासनाच्या उद्योग, गुंतवणूक आणि सेवा विभागाच्या माध्यमातून यंदा विविध विभागांनी आणि…

Read more

सुप्रिया सुळेंनी केला फडणवीसांवर पलटवार

पुणे : प्रतिनिधी : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत अजित पवार यांनी दिलेल्या आश्वासनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खिल्ली उडवली होती. फडणवीसांच्या खिल्लीचा समाचार घेताना खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांनी यापूर्वी दिलेल्या आश्वासनाची…

Read more

मंत्री गोगावलेंच्या मुलाला अटक का होत नाही? : संजय राऊत यांचे आरोप

मुंबई : प्रतिनिधी : उच्च न्यायालयाने मंत्री भरत गोगावले यांच्या मुलाचा अर्ज फेटाळला असताना त्याला अटक का होत नाही असा सवाल करत मंत्र्याच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे गृहखाते अभय देते,…

Read more