Jairam slams Shah: शहांचा शांततेचा दावा हास्यास्पद : काँग्रेस
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील भागात शांतता प्रस्थापित झाल्याचा गृहमंत्री अमित शहा यांचा दावा विचित्र आणि हास्यास्पद असल्याची टीका काँग्रेसने मंगळवारी (१० जून) केली. शहा यांना मोठे अपयश आले…