Congress

काँग्रेसची निवडणूक आयोगाच्या विरोधात निदर्शने

जमीर काझी : मुंबई : राज्यसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात काँग्रेस पक्षाच्या उमेवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज बेकायदेशीर व मनमानीपणे रद्द करण्याचे तीव्र पडसाद देशभर उमटले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या…

Read more

सैन्यदलाचा अपमान करणाऱ्या गिरीष महाजनांची हकालपट्टी करा : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी :  मुंबई  : भाजप नेते व मंत्री गिरीष महाजन यांनी अमृतसर येथे ऑपरेशन ब्ल्यू स्टार संदर्भात केलेले वक्तव्य अत्यंत बेजबाबदार, राष्ट्रहिताला बाधा आणणारे आणि भारतीय सैन्यदलाच्या शौर्याचा अवमान करणारे…

Read more

भाजपच्या ११४२ उमेदवारांची डिपॉझिट जप्त

नवी दिल्ली : पंजाबमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत सत्ताधारी आम आदमी पक्षाने दमदार कामगिरी करत १४४१ प्रभागापैकी ६७० जागांवर विजय मिळवला. केंद्रात आणि अनेक राज्यात सत्ता असलेल्या देशातील प्रथम…

Read more

महाविकास आघाडीकडून विधानपरिषद निवडणूक जागावाटप जाहीर

मुंबई : प्रतिनिधी : विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीतील तीन पक्षांचे १५ जागांवर एकमत झाले असून कोणता पक्ष कोणती जागा लढणार याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. दोन जागांवर…

Read more

आळशी काँग्रेस आणि कॉक्रोच

काँग्रेस म्हणजे टी-२० सामन्यातील असा फलंदाज, जो पहिल्या पाच चेंडूंवर एकही धाव घेत नाही आणि सहाव्या चेंडूवर फक्त एक धाव काढतो — म्हणजे स्वतः जिंकणार नाही आणि इतरांनाही जिंकू देणार…

Read more

टीव्हीके विजय थलपतीला काँग्रेस,कम्युनिस्टांची साथ

चेन्नई : तामिळनाडूत सत्ता स्थापन करण्यासाठी विजय थलपतीच्या टीव्हीके पक्षाने ११८ आमदारांची मॅजिक फिगर गाठली आहे. काँग्रेसने सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा दिला होता. आता दोन डाव्या पक्षांनी विजय थलपतींना पाठिंबा दिल्याने…

Read more

काँग्रेसची माघार; विधान परिषद निवडणूक बिनविरोध  

जमीर काझी : मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः उमेदवारी न घेता अंबादास दानवे यांना दिल्याने महाविकास आघाडीत निर्माण झालेले वादळ अखेर पेल्यातीलच ठरले. काँग्रेसने उमेदवार उभे…

Read more

काँग्रेसमुळे आखातातील भारतीयांचे जीव धोक्यात; पंतप्रधान मोदींची टीका

नवी दिल्ली : काँग्रेसला फक्त राजकारण आणि सत्तेची पर्वा आहे अशी टीका करत आखातातील भारतीयांचा जीव काँग्रेसमुळे धोक्यात आला आहे असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. केरळ विधानसभा निवडणुकीच्या…

Read more

राज्यात मतदार याद्यांची एसआयआर निष्पक्षपणे राबवा : काँग्रेसची  मागणी

जमीर काझी :  मुंबई : निवडणूक आयोगाकडून राबवण्यात येणारी विशेष पुनरीक्षण  (एसआरआर) महाराष्ट्रातील   मोहीम कोणतीही घाईगडबड न करता निष्पक्षपणे राबिवण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्यावतीने राज्य निवडणूक आयोगाने करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष…

Read more

बारामती, राहूरी पोटनिवडणुक लढण्यासाठी काँग्रेसचा ग्रीन सिग्नल

मुंबई : प्रतिनिधी : बारामती, राहुरी पोटनिवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस श्रेष्ठींनी ग्रीन सिग्नल दिला आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही घेतल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार शिवाजीराव कार्डिले…

Read more