मेन स्टोरी

Pahalgam attack: दहशतवाद, धर्म आणि राजकारण

काश्मीरमध्ये गेल्या सहा वर्षांतील सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला मंगळवारी (२३ एप्रिल) पहेलगाममध्ये झाला. दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केले. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे धर्म विचारून दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या, असे घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्या लोकांनी…

Read more

Terrorists photo : दहशतवाद्यांचा फोटो प्रसिद्ध !

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगामामध्ये अतिरेकी हल्ल्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे. या दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केल्याने २७ पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले आहेत. हल्लेखोरांच्या…

Read more

Terror attack in J&K: दहशतवादी हल्ल्यात २० वर पर्यटक ठार, महाराष्ट्रातील दोघांचा समावेश

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील बैसरन व्हॅली परिसरात मंगळवारी (२२ एप्रिल) दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे वीसवर पर्यटक ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात…

Read more

UPSC Result: ‘यूपीएससी’त शक्ती दुबे देशात अव्वल

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या  (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी (२२ एप्रिल) जाहीर झाला. या परीक्षेत शक्ती दुबे यांनी देशात अव्वल क्रमांक पटकावला आहे. हर्षिता गोयलने दुसरा…

Read more

New Pope: नव्या पोप यांच्या निवडीत चार भारतीयांचा सहभाग

नवी दिल्ली : पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी (२१ एप्रिल) निधन झाल्यानंतर नवे पोप यांच्या निवडप्रक्रियेची चर्चा सुरू झाली आहे. या प्रक्रियेमध्ये जगभरातील एकूण १३५ कार्डिनल सहभागी होणार आहेत. त्यामध्ये भारताच्या…

Read more

BCCI Contracts : श्रेयस, ईशानची वापसी

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) २०२४-२५ या वर्षासाठी केंद्रीय करार करण्यात येणाऱ्या खेळाडूंची सोमवारी जाहीर केली. मागील वर्षी या यादीतून वगळण्यात आलेल्या श्रेयस अय्यर व ईशान किशन यांना…

Read more

Rahul Gandhi statement : अमेरिकेत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक घोटाळ्याची चर्चा

नवी दिल्ली : प्रतिनिधी : अमेरिकेचे उप राष्ट्रपती जेम्स व्हॅन्स भारत दौऱ्यावर आले असताना लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहूल गांधी यांनी अमेरिकेतील बोस्टन दौऱ्यात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला…

Read more

No terms and conditions  : उद्धव ठाकरेंनी अटी, शर्ती टाकलेल्या नाहीत

मुंबई : प्रतिनिधी : ‘मराठी माणसाचा स्वाभिमान’ या एका उच्च ध्येयासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचे स्थापना केली. महाराष्ट्र आणि मराठी माणूस यासाठी सगळ्यांनी एकत्र यावे ही त्यांची भूमिका होती. त्यामुळे…

Read more

Raj-Uddhav Alliance: ठाकरे बंधूंची टाळी : आता नाही तर कधीच नाही

महाराष्ट्राच्या भल्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी भूमिका दोन्हीकडील कार्यकर्त्यांनी वेळोवेळी मांडली. त्यांना त्यासंदर्भात आवाहन केलं, परंतु ठाकरे बंधूंनी त्याला प्रतिसाद दिला नाही. नाही म्हणायला एकदा…

Read more

Uddhav’s reply: शपथ घ्या, मग हाळी द्या

मुंबई : विशेष प्रतिनिधी : ‘‘आमचे भांडण कधी नव्हतेच, तरीही ते मिटवल्याचे मी जाहीर करतो. मात्र त्यांनी शपथ घ्यायला हवी. त्यावेळेला सर्व मराठी माणसांनी ठरवायचे की भाजपाबरोबर जायचे की माझ्याबरोबर…

Read more