मेन स्टोरी

Pak’s appeal to residents: दोन महिन्यांचा रेशनसाठा ठेवा

इस्लामाबाद/ नवी दिल्ली : पहेलगाममधील दहशतवादी हल्ल्याचे पडसाद भारत आणि पाकिस्तानदरम्यान अद्याप उमटतच आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत झालेल्या बैठकीवेळी सुरक्षा दलांना कारवाईसाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले असल्याचे…

Read more

Raut Criticize : देश संतापात, पंतप्रधान मनोरंजनात

मुंबई : प्रतिनिधी : जम्मू काश्मीरमधील पहेलगाम दहशतवादी हल्ल्यात २७ पर्यटकांच्या मृत्यूने देश संतापात आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये सभा घेतात. मुंबईत मनोरंजनातील विश्वातील तारे-तारकांसमवेत नऊ तास मजेत घालवतात.…

Read more

Caste survey : जातनिहाय जनगणना करणार

नवी दिल्ली : सरकारने मुख्य जनगणनेत जात सर्वेक्षण समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा निर्णय राजकीय व्यवहार कॅबिनेट समितीने बुधवारी (३० एप्रिल) निर्णय घेतला असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव…

Read more

Commonwealth games: कॉमनवेल्थ घोटाळ्याचे राजकारण

साल होतं २०१०, नवी दिल्ली. भारतात पहिल्यांदाच आयोजित होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्सची तयारी जोरात सुरू होती. देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ताकद दाखवण्याची संधी होती. पण या भव्य आयोजनाच्या मागे एक भ्रष्टाचाराचं…

Read more

Kashmiriyat: काश्मीरचं नंदनवन पुन्हा फुलू दे…

काश्मीर… म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग. इथली हवा प्रेमानं भरलेली आहे,  इथलं पाणी एकतेची गाणी गातं. पण कधी कधी, या स्वर्गाला आव्हान दिलं जातं. इथं येणा-या लोकांच्या मनात भीती पेरली जाते. इथं…

Read more

Parliament session : संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा

नवी दिल्ली : राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून संसदेच्या दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन तातडीने बोलावण्याची विनंती केली आहे. मंगळवारी…

Read more

suspension of indus water treaty: सिंधू जलकरार स्थगितीचे नेमके काय परिणाम?

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर सौदी अरेबियाच्या दौ-यावर असलेले पंतप्रधान तातडीने भारतात परतले. १४० कोटी लोकांना वाटले की हल्ल्याचे गांभीर्य ओळखून पुढील दिशा ठरवण्यासाठी ते भारतात आले. परंतु त्यादृष्टीने त्यांनी काही केले…

Read more

Nishikant Dube : भारतात पाच लाखाहून अधिक पाकिस्तानी महिला

नवी दिल्ली : भारतात पाच लाख पाकिस्तानी महिला राहत आहेत, असा दावा भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केला आहे. ‘पाकिस्तानी दहशतवादाचा नवा चेहरा’ असे त्यांनी वर्णन केले आहे. एकीकडे कायदेशीरित्या…

Read more

Mumbai Indians : मुंबईचा सलग पाचवा विजय

मुंबई : रिकलटन व सूर्यकुमारची अर्धशतके आणि बुमराहच्या भेदक गोलंदाजीमुळे मुंबई इंडियन्सने रविवारी लखनौ सुपरजायंट्सला ५४ धावांनी पराभूत केले. आयपीएलच्या अठराव्या मोसमामध्ये मुंबईचा हा सलग पाचवा विजय असून याबरोबरच मुंबईने…

Read more

Mohan Bhagawat : लोकांचे रक्षण करण्याचे कर्तव्य राजाने पार पाडावे

नवी दिल्ली : राजाचे कर्तव्य आहे लोकांचे रक्षण करणे आणि राजाने त्याचे कर्तव्य बजावले पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंचालक मोहन भागवत यांनी  शनिवारी (२६ एप्रिल) व्यक्त केले.…

Read more