SC slams ED: तुम्ही फक्त आरोप करा; ईडीला पुन्हा फटकारले
नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (५ मे) पुन्हा एकदा फटकारले. ईडीला आरोप करण्याची एक सवयच लागून गेली आहे. मग त्यासाठी पुरावे असू दे वा नसूदे, अशी टिप्पणी…
नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (५ मे) पुन्हा एकदा फटकारले. ईडीला आरोप करण्याची एक सवयच लागून गेली आहे. मग त्यासाठी पुरावे असू दे वा नसूदे, अशी टिप्पणी…
कोल्हापूर : प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला असून राज्याचा निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. राज्यात सर्वाधीक उत्तीर्णतेचे प्रमाण कोकण विभागात…
नवी दिल्ली : प्रतिनिधी : पहलगाम हल्ल्यात शहीद झालेले नौदलाचे अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पत्नीला लक्ष्य करुन अश्लील आणि व्देषपूर्ण टिप्पण्या भाजप संबधित असलेल्या सोशल मिडियाच्या अकाउंट्सवरुन पोस्ट केला…
नवी दिल्ली : गुप्तचर संस्थांनी श्रीनगरच्या निसर्गरम्य डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या पर्यटकांवर हल्ला होण्याची शक्यता असल्याची माहिती दिली होती, असे पीटीआयने अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. पहेलगाममध्ये झालेल्या क्रूर…
छत्रपती संभाजीनगर : माझ्या विभागाचा निधी वर्ग करता येत नाही, कमीही करता येत नाही. या विभागाचा निधी मनमानीपद्धतीने वळवण्यात येत असेल तर सामाजिक न्याय खाते ठेवताच कशाला?, ते बंदच करून…
इस्लामाबाद/ नवी दिल्ली : पहेलगाममधील दहशतवादी हल्ल्याचे पडसाद भारत आणि पाकिस्तानदरम्यान अद्याप उमटतच आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत झालेल्या बैठकीवेळी सुरक्षा दलांना कारवाईसाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले असल्याचे…
मुंबई : प्रतिनिधी : जम्मू काश्मीरमधील पहेलगाम दहशतवादी हल्ल्यात २७ पर्यटकांच्या मृत्यूने देश संतापात आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये सभा घेतात. मुंबईत मनोरंजनातील विश्वातील तारे-तारकांसमवेत नऊ तास मजेत घालवतात.…
नवी दिल्ली : सरकारने मुख्य जनगणनेत जात सर्वेक्षण समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा निर्णय राजकीय व्यवहार कॅबिनेट समितीने बुधवारी (३० एप्रिल) निर्णय घेतला असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव…
साल होतं २०१०, नवी दिल्ली. भारतात पहिल्यांदाच आयोजित होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्सची तयारी जोरात सुरू होती. देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ताकद दाखवण्याची संधी होती. पण या भव्य आयोजनाच्या मागे एक भ्रष्टाचाराचं…
काश्मीर… म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग. इथली हवा प्रेमानं भरलेली आहे, इथलं पाणी एकतेची गाणी गातं. पण कधी कधी, या स्वर्गाला आव्हान दिलं जातं. इथं येणा-या लोकांच्या मनात भीती पेरली जाते. इथं…