महाराष्ट्र दिनमान

सोनिया, राहुलविरोधात ईडीच्या चार्जशिटची दखल घेण्यास कोर्टाचा नकार

नवी दिल्ली : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात राहूल आणि सोनिया गांधी यांच्याविरोधात ईडीच्या दाखल आरोपपत्राची दखल घेण्यास दिल्लीतील राऊज अव्हेन्यू कोर्टाने नकार दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने सोनिया आणि राहूल गांधींना…

Read more

स्त्री-पुरूष समानतेची सुरवात घरापासून व्हावी: के. मंजुलक्ष्मी

कोल्हापूर : स्त्री-पुरूष समानतेची सुरवात घरापासून झाली, तरच समाजात समानतेचे बीज रुजेल. त्या दृष्टीने महाराणी ताराराणी यांचे जीवनचरित्र स्त्रियांच्या कर्तृत्वासाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक के.…

Read more

हा अमानुष वेडेपणा थांबायला हवा.

ऑस्ट्रेलियात सिडनी शहरात समुद्र किनाऱ्यावर ज्यू माणसं हनुक्का सणाचा आनंद लुटत होते. दोन माणसांनी दुरवरून त्यांच्यावर बंदुक चालवली. ४० जणं जखमी झाले, १५ जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळापासून काही अंतरावर एका…

Read more

निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद निवडणुकीचे संकेत

मुंबई : प्रतिनिधी : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी अधिकाऱ्यांची कमतरता भासत असून आम्ही ते नियोजन करत आहोत. त्यानंतर आम्ही जिल्हा परिषद निवडणूका घेऊ शकतो. आम्हाला ३१ जानेवारीपूर्वी या निवडणुका घ्यावाच लागणार…

Read more

महानगरपालिका निवडणूक ‘संक्राती’ला

मुंबई : प्रतिनिधी : सूर्य मकर राशीत प्रवेश करणाऱ्या मकर संक्राती सणाचा दिवस मतदानासाठी निवडत राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २९ महानगरपालिकेच्या निवडणूका १५ जानेवारीला घेण्याची घोषणा केली आहे. १५ जानेवारीला…

Read more

ज्येष्ठ पत्रकार विलास झुंजार यांचे निधन

कोल्हापूर : प्रतिनिधी : ज्येष्ठ पत्रकार विलास शंकरराव झुंजार यांचे (वय १००) रविवारी १४ डिसेंबर रोजी सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील सोळशी गावी निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगी, पुतणे, जावई,…

Read more

महानगरपालिका निवडणुकांची आज घोषणा

मुंबई : प्रतिनिधी : राज्यातील महागरपालिका निवडणुकींची घोषणा आज दुपारी चार वाजता होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे, सोमवारी दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणूकीची घोषणा करणार असल्याचे…

Read more

मंत्र्यांना शेतकरी आत्महत्याचे काहीच सोयर सुतक नाही :  डॉ.श्रीपाल सबनीस, दमसा साहित्य संमेलनाचे उद्घाटन

गडहिंग्लज : मंत्र्यांना शेतकरी आत्महत्याचे काहीच सोयर सुतक नाही. शेतकऱ्यांच्या वाढता आत्महत्या चिंताजनक आहेत शेतकऱ्यांना वेदनामुक्त जगण्यासाठी साहित्य संस्कृतीचे स्थान महत्त्वपूर्ण असते.आज समाजाला कोण वाली आहेत की नाही ? असे…

Read more

आय.टी.पार्क स्थापनेसह जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी : आमदार राजेश क्षीरसागर

नागपूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यात आय.टी.पार्क स्थापनेसह जागा उपलब्धतेच्या प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. याबद्दल मुख्यमंत्री…

Read more

शिष्यवृत्ती योजनांचा लाभ गरजू विद्यार्थ्यांना देणार  : अजित पवार

नागपूर  : प्रतिनिधी :   टीआरटीआय, बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत यासारख्या स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. या अधिछात्रवृत्तीधारक शिष्यवृत्ती योजनांचा लाभ अधिकाधिक गरजू व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांपर्यंत…

Read more