महाराष्ट्र दिनमान

बोलीभाषांना सार्वत्रिक सन्मान निर्माण होण्याची गरज; ‘बोलींचा जागर’ कार्यशाळेतील सूर

कोल्हापूर : प्रतिनिधी :  बोलीभाषा टिकविण्यासाठी त्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याबरोबरच तिच्याविषयी सार्वत्रिक सद्भाव आणि सन्मानाची भावना निर्माण होण्याची आवश्यकता आहे, असा सूर आज शिवाजी विद्यापीठात आयोजित ‘बोलींचा जागर’ या…

Read more

कल्याण डोंबिवली मनपात मनसेची शिवसेना शिंदे गटाला टाळी

मुंबई : प्रतिनिधी : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असताना मनसेने शिवसेना शिंदे गटाला टाळी दिल्याने एका नवा ट्विस्ट आला आहे. मनसेने…

Read more

भाजप : संख्याबळ आहे, पण विचारांना ‘सँक्शन’चे काय?

नवी मुंबईतील एक प्रभाग. त्यात एका नेत्याचा मोठा प्रभाव आहे. उत्तम काम करणारा, जनसामान्यांच्या अडीअडचणीला धावून येणारा, प्रसंगी आर्थिक मदत करणारा, वॉटर-गटर-मीटरादी कामे करून घेणारा, क्रीडास्पर्धा, दहीहंडी, गणेशोत्सव वगैरे उपक्रम…

Read more

मधुमेहामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर ११.४ लाख कोटी डॉलर्सचा बोजा

जगभरात सध्या सुमारे ८३ कोटी प्रौढ लोक मधुमेहाने त्रस्त आहेत. यापैकी एक चतुर्थांशाहून अधिक म्हणजे सुमारे २१.२ कोटी लोक भारतातील आहेत.मधुमेह आता भारतात केवळ आरोग्याची समस्या राहिलेली नाही, तर तो देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा भार बनत…

Read more

बीएसई सेन्सेक्स १००० पेक्षा जास्त अंकांनी घसरला

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ग्रीनलँड धोरण आणि युरोपमधील आठ देशांना टॅरिफ लावण्याचा दिलेल्या इशारा याचे पडसाद जागतिक बाजारावर पडल्याने भारतीय शेअर बाजारात त्याचे पडसाद उमटले. बीएसई…

Read more

लोकशाहीच्या व्यापक विस्तारात जी. डी. बापूंचे स्मरण आवश्यक : अरुण खोरे

कोल्हापूर : सातारची प्रतिसरकार चळवळ ही आदर्श राजनीतीचे प्रतीक होते. या संपूर्ण चळवळीची प्रेरणा ही स्वातंत्र्याची आणि सामाजिक समतेची होती. साम्राज्यवादास पर्यायी व्यवस्था म्हणून ही चळवळ उभी राहिली. फिल्डमार्शल जी. डी.…

Read more

अबू सालेमच्या पॅरोलबाबत आमचेही म्हणणे ऐका ; सीबीआयची हायकोर्टाला विनंती 

जमीर काझी :  मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचा पूर्व इतिहास पाहता त्याला फार काळ तुरूंगाबाहेर ठेवणे योग्य नाही. त्यामुळे त्याला बाहेर पाठवण्यापूर्वी आमचेही म्हणणे ऐकून घ्या, अशी विनंती केंद्रीय…

Read more

मनपा निवडणुकीत सुमार कामगिरी असलेल्या मंत्र्याकडून एकनाथ शिंदे अहवाल मागवणार

 जमीर काझी : मुंबई  : महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेचे मंत्री असलेल्या जिल्ह्यांमध्येच पक्षाची कामगिरी असमाधानकारक झाली आहे. त्यामुळे संबंधिताकडून कामाचा अहवाल मागविला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  राज्यातील २९ महापालिकांमध्ये एकूण…

Read more

काँग्रेसची ओबीसी बहुजन पक्षासोबत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आघाडी

मुंबई : प्रतिनिधी : काँग्रेसची ओबीसी बहुजन पक्षासोबत आघाडी झाली असून आगामी जिल्हा परिषद निवडणुका एकत्रित लढणार आहोत, अशी  घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी पत्रकार…

Read more

दावोसमध्ये पहिल्याच दिवशी १४ लाख ५० हजार कोटी गुंतवणूकींचे १९ सामंजस्य करार

दावोस  : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राने दावोसमध्ये पहिल्याच दिवशी १४ लाख ५० हजार कोटी गुंतवणूकींचे १९ सामंजस्य करार केले. राज्य शासनाच्या उद्योग, गुंतवणूक आणि सेवा विभागाच्या माध्यमातून यंदा विविध विभागांनी आणि…

Read more