समाज

FaSTag Scheme: केवळ तीन हजारांत वार्षिक फास्टॅग पास

नवी दिल्ली : वाहनधारकांसाठी केंद्रीय परिवहन मंत्रालयाने महत्त्वाची योजना आणली आहे. त्यामुळे वाहनधारकांच्या फास्टॅगवर होणाऱ्या खर्चात बचत होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. ही योजना येत्या १५ ऑगस्टपासून सुरू होणार…

Read more

Raj Thakare PC : गुजरातमध्ये ‘हिंदी’ची सक्ती नाही, मग महाराष्ट्रात का?

मुंबई : प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या गुजरातमध्ये हिंदी भाषेची सक्ती नसताना महाराष्ट्रात हिंदीची सक्ती का? असा सवाल मनसेचे संस्थापक राज ठाकरे यांनी केला. महाराष्ट्रात हिंदी…

Read more

Paris Flight Cancelled : एअर इंडियाकडून पॅरिसला जाणारे विमान रद्द

नवी दिल्ली : एअर इंडियाने पॅरिसला जाणारे विमान मंगळवारी (१७ जून) रद्द केले. विमानात तांत्रिक समस्या निर्माण झाली आहे. ती सोडवण्यात येत आहे, प्रवाशांना लवकरात लवकर सुविधा मिळवून देण्याचा आमचा…

Read more

Sahar Imami : बॉम्ब हल्ल्यानंतर टीव्ही अँकर हिमतीने परतली

तेहरान : इराणच्या सरकारी मिडिया कार्यालयावर केलेल्या हल्ल्यानंतर लाइव्ह प्रसारणादरम्यान इराणच्या महिला अँकरला स्टुडिओ सोडून पळ काढावा लागला. पण थोडावेळ्याने ती अँकर पुन्हा बातम्या देण्यासाठी परतली. सहर इमामी असे या…

Read more

SC directs IAF: महिला अधिकाऱ्याला सेवेतून मुक्त करू नये : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : कायमस्वरुपी कमिशन नाकारलेल्या एका महिला अधिकाऱ्याला सेवेतून मुक्त करू नये, असे निर्देश सोमवारी (१६ जून) सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि भारतीय हवाई दलाला (IAF) दिले. (SC directs IAF)…

Read more

Sapkal alleges Maha Govt: शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार

मुंबई : विशेष प्रतिनिधी : राजकोट किल्ल्यावर बसवलेल्या शिवछत्रपतींच्या नव्या पुतळ्याच्या कामात पुन्हा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. तसेच इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेप्रश्नी संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष…

Read more

Congress criticizes on Census: जनगणनेची अधिसूचना हा फुसका बार

नवी दिल्ली : केंद्र सरकारने काढलेली १६ व्या जनगणनेची राजपत्रित अधिसूचना म्हणजे फुसका बार असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. तसेच या जनगणनेत  जातीच्या समावेशाचा अभाव असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. जनगणनेसाठी…

Read more

Death toll of rain: महाराष्ट्रात १५ दिवसांत १८ पाऊसबळी

मुंबई : राज्यात गेल्या पंधरा दिवसांत अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पडझड झाली, आणखी काही दुर्घटना घडल्या. यांमध्ये १८ जणांचा बळी गेला आहे. तसेच विविध घटनांमध्ये ६५…

Read more

Census 2027: जनगणना होणार या तारखेपासून…

नवी दिल्ली : भारताची १६ वी जनगणना करण्यासाठी सरकारने सोमवारी  (१६ जून) अधिसूचना जारी केली. लडाखसारख्या बर्फाळ भागात १ ऑक्टोबर २०२६ आणि देशातील उर्वरित भागात १ मार्च २०२७ जनगणना केली…

Read more

High Court slams: लाज बाळगा; महाराष्ट्र सरकारला सुनावले

मुंबई : मानसिकदृष्ट्या विकलांग मुलांच्या बालगृहात बार डान्सर्स, दारू आणि बाहेरील लोकांसह नवीन वर्षाची पार्टी केल्याच्या प्रकरणात अकरा वर्षानंतरही सरकारने काहीच कारवाई केली नसल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारचे वाभाडे…

Read more