समाज

Road damaged: चोर्ला घाटातील रस्ता तुटून गेला

बेळगाव : प्रतिनिधी : बेळगाव-गोवा मार्गावरील कुसमळी येथील रस्ता वाहून गेल्यामुळे चोर्ला मार्गे गोव्याला जाणारा रस्ता शनिवारी मध्यरात्रीपासून बंद झाला आहे. यामुळे गोव्याला जाणारी वाहतूक बैलुर आणि खानापूरमार्गे वळविण्यात आली…

Read more

Bridge collapsed: इंद्रायणीवरील पूल कोसळून दोघांचा मृत्यू; अनेकजण बेपत्ता

पुणे : इंद्रायणी नदीवरील अरूंद पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला. अनेक पर्यटक बुडाल्याची भीती आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, १० ते १५ जण वाहून गेले आहेत. आपत्कालीन मदत म्हणून…

Read more

Political leadership: महिला कॅबिनेट मंत्र्यांची संख्या भारतात सर्वांत कमी

जीनिव्हा : जागतिक स्तरावर राजकारणात महिलांचा टक्का वेगाने घटत आहे. त्यातही कॅबिनेट मंत्र्यांच्या संख्येचा विचार करता सध्या भारताचा वाटा सर्वांत कमी आहे. संयुक्त राष्ट्रांनी प्रकाशित केलेल्या एका अभ्यासात ही बाब…

Read more

Pranati Nayak : प्रणती नायकला ब्राँझ

जेचिऑन : भारताची जिम्नॅस्ट प्रणती नायकने आशियाई आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये व्हॉल्ट प्रकारात ब्राँझपदक पटकावले. आशियाई जिम्नॅस्टिक्स स्पर्धांमधील तिचे हे तिसरे पदक आहे. (Pranati Nayak) दक्षिण कोरियामधील जेचिऑनमध्ये ही स्पर्धा…

Read more

Congress demands loan waiver : कर्जमाफी तत्काळ द्या : काँग्रेस

मुंबई : विशेष प्रतिनिधी : शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्याची गरज असताना महायुती सरकार जाणूनबूजून टाळाटाळ करत आहे. अवकाळी पावसाने शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारने कर्जमाफी समितीचा खेळ न करता तातडीने…

Read more

Farmar loan :  शेतकरी कर्जमाफीसाठी समितीची काय गरज? : शेट्टी

जयसिंगपूर : प्रतिनिधी :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमुक्तीसाठी समिती नेमण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे त्यांनी देशातील उद्योगपतींची कर्जे राईट ॲाफ करताना पंतप्रधान मोदींना व अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनाही समिती…

Read more

Done felicitated : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी न्यूनगंड बाळगू नये : डोणे

कोल्हापूर : विद्यार्थ्यांनी सचोटीने अभ्यास केला पाहिजे. आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून ध्येयाकडे वाटचाल केली पाहिजे. ग्रामीण भागातील मुलेही प्रामाणिक कष्टातून यूपीएससीसारख्या अवघड परीक्षा पास होऊ शकतात. त्यासाठी न्यूनगंड सोडा आणि…

Read more

Operation Honeymoon: ऑपरेशन हनिमून; नेमके काय आणि कसे घडले?

हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यांपैकी राजा रघुवंशी याची हत्या म्हणजे एक सुनियोजित षड्यंत्र आणि सुपारी देऊन केलेले हत्याकांड असल्याचे पोलिस तपासातून उघड झाले आहे. मेघालय पोलिसांनी या प्रकरणाला ‘ऑपरेशन हनीमून’ असे नाव…

Read more

Bachchu Kadu refuses request: मंत्र्यांची विनंती बच्चू कडूंनी फेटाळली

अमरावती/मुंबई : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू यांची राज्याचे मंत्री संजय राठोड यांनी शुक्रवारी (१३ जून) भेट घेतली. त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र ती कडू…

Read more

Aircrash: माधवराव सिंधिया, वायएसआर ते सीडीएस रावत

नवी दिल्ली : हवाई दुर्घटनांमध्ये आतापर्यंत अनेक नेते आणि महत्त्वाच्या व्यक्ती मृत्युमुखी पडल्या आहेत. प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा, काँग्रेसचे नेते माधवराव शिंदे, वायएसआर, संजय गांधी यांच्यासह सीडीएस जनरल बीपीन…

Read more