राजकारण

शक्तीपीठ महामार्ग सोलापूर,सातारा, सांगली कोल्हापूरमार्गे सिंधुदुर्गला जाणार

कोल्हापूर : प्रतिनिधी : शेतकरी आणि जनतेचा दबाव झुगारुन भाजप महायुती सरकारने महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गाचा नवीन आराखडा प्रसिद्ध केला आहे. सातारा जिल्ह्यातून हातकणंगले तालुक्यातील जुने पारगावात शक्तीपीठ महामार्गाचा कोल्हापुरात प्रवेश…

Read more

पार्थ पवारांच्या टीकेला काँग्रेसचे प्रत्युत्तर; कुटुंबाच्या पुण्याईवर झालेला खासदार

मुंबई : प्रतिनिधी : बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अपयश आले. काँग्रेसची शेवटपर्यंत संपर्क करुन काँग्रेसचा उमेदवार रिंगणात उतरल्याने दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव खासदार पार्थ…

Read more

सतेज पाटील यांचा वाढदिवसानिमित्त दहा लाख वह्या संकलनाचे उदिष्ट्य

कोल्हापूर : काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांचा १२ एप्रिलला होणारा वाढदिवस विविध उपक्रम राबवून लोकोत्सव म्हणून साजरा करण्याचा संकल्प कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला. आमदार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त…

Read more

भेसूर वर्तमानातून उज्ज्वल उद्याकडे

‘व’ या उभयान्वयी अन्वयाने आपण दोन प्रक्रिया अथवा घडामोडी येथे जोडत आहोत. त्यांचे स्वतंत्र अस्तित्व त्याद्वारे आपण मान्य करीत आहोत. किंवा या परस्परावलंबी घडामोडी असल्याचेही आपण मान्य करीत आहोत. पण…

Read more

‘सीडीआर’ प्रकरणी सुषमा अंधारेंचा दमानियांवर हल्लाबोल 

जमीर काझी : मुंबई : भोंदू अशोक खरात याचे उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्यासह विविध राजकारण्याशी फोनचे कॉल डिटेल्स (सीडीआर ) जाहीर करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्यावरून…

Read more

शरद पवारांनी घेतली राज्यसभेत खासदारकीची शपथ

नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांसह केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभेत खासदारकीची शपथ घेतली. उप राष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी.पी.राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली. शपथविधीसाठी शरद पवार…

Read more

युद्धात इराणमधील ३० हून अधिक विद्यापीठांवर हल्ले

नवी दिल्ली : अमेरिका इस्त्रायलने इराणमधील ३० हून अधिक विद्यापीठावर हल्ले केले आहेत. या युद्धात दोन्ही देश शैक्षणिक आणि संशोधन स्थळांना लक्ष्य करत असल्याचा आरोप इराणने केला आहे. इराणचे विज्ञान,…

Read more

काँग्रेसमुळे आखातातील भारतीयांचे जीव धोक्यात; पंतप्रधान मोदींची टीका

नवी दिल्ली : काँग्रेसला फक्त राजकारण आणि सत्तेची पर्वा आहे अशी टीका करत आखातातील भारतीयांचा जीव काँग्रेसमुळे धोक्यात आला आहे असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. केरळ विधानसभा निवडणुकीच्या…

Read more

शिंदेचे खरातला १७ कॉल कशासाठी?; दमानियांचा सवाल 

जमीर काझी : मुंबई :  महाराष्ट्राचा एपस्टीन समजला जाणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती आता लैगिक शोषण, गुन्हेगारीपुरती मर्यादित न राहता राजकीय नेतेमंडळी आणि मंत्रालयापर्यंत पोहोचली आहे. त्याचे विविध राजकीय पक्षाच्या…

Read more

बहुराष्ट्रीय कंपन्यांचा शेतकरी, आदिवासींना फटका – राजू शेट्टी.

नवी दिल्ली : प्रतिनिधी : आशिया खंडात सद्यस्थितीत साम्राज्यवादी शक्तींचे आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे वाढते वर्चस्ववाद ही चिंतेची बाब बनली आहे. जल, जंगल, जमीन आणि खनिजे यांसारख्या नैसर्गिक संसाधनांवर कॉर्पोरेट कंपन्यांनी…

Read more