राजकारण

State Co op Bank : सहकाराला उर्जितावस्था आणू या : शरद पवार

सुपे येथे १२ मे १८७५ रोजी सावकारांविरोधात मोठा उठाव झाला होता. सहकार क्षेत्राची ही सुरूवात ठरली. या घटनेला दीडशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्य सहकारी बँकेच्यावतीने ‘सहकाराचे सक्षमीकरण आणि राज्य शासनाचे…

Read more

Modi warns Pakistan : दहशतवाद आणि चर्चा हातात हात घालून जाऊ शकत नाहीत

नवी दिल्ली : ‘‘दहशतवाद आणि चर्चा हातात हात घालून जाऊ शकत नाहीत, दहशतवाद आणि व्यापार हातात हात घालून जाऊ शकत नाहीत, पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही,” अशा शब्दांत…

Read more

ST recruitment : एसटी नोकरभरती लवकरच

मुंबई : विशेष प्रतिनिधी : एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात स्वमालकीच्या २५ हजार बसेस घेणार असून त्या कार्यान्वित करण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची गरज लागणार आहे. चालक-वाहक पदाबरोबरच अन्य काही वर्गातील पदेही…

Read more

V. Narayanan: भारताच्या सुरक्षिततेसाठी १० उपग्रह कार्यरत

इम्फाळ : भारताच्या सुरक्षिततेसाठी किमान १० उपग्रह कार्यरत आहेत, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (इस्रो) अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी दिली. पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी इस्त्रोने केलेल्या…

Read more

General Naravane slams: युद्ध म्हणजे सिनेमा नव्हे

पुणे : युद्ध हे रोमँटिक नसते आणि तो बॉलिवूडचा सिनेमाही नसतो, अशा शब्दांत भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबविण्यावर उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी टीका केली. (General…

Read more

Airports set to Reopen: भारतातील ३२ विमानतळे पुन्हा सुरू होणार

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान तणावामुळे बंद ठेवण्यात आलेली ३२ विमानतळे पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. श्रीनगर आणि अमृतसरसह उत्तर आणि पश्चिम भारतातील ३२ विमानतळांवरील नागरी उड्डाणे ९ मे ते १५…

Read more

Manish Tiwari : ट्रम्प मध्यस्थीचा प्रस्ताव काँग्रेसने फेटाळला

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील काश्मीर प्रश्नावर मध्यस्थीचा प्रस्ताव काँग्रेस पक्षाने फेटाळला आहे, असे काँग्रसचे खासदार मनिष तिवारी यांनी स्पष्ट केले. (Manish Tiwari) खासदार…

Read more

Raut criticize Modi : पंतप्रधान मोदींकडून देशाचा विश्वासघात

मुंबई : प्रतिनिधी : पहेलगाममधील २७ पर्यटकांचा मृत्यू झाला. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या हल्ल्यात सीमेवरील २० भारतीय नागरिक ठार झाले. पाकिस्तानचा बिमोड करण्याचा चंग बांधण्याचा निर्धार भारतीय सैन्याने केला होता. पाकिस्तानला…

Read more

Pakistan violates ceasefire: पाकिस्तानकडून काही तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन

नवी दिल्ली : शस्त्रसंधीला काही तासही उलटले नाहीत तोवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी करण्यात आली होती. तिची अंमलबजावणीही तत्काळ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तथापि, पाकिस्तानकडून…

Read more

India warns pakistan: दहशतवादी कृत्ये यापुढे देशाविरूद्ध युद्धाची कृती मानली जातील

नवी दिल्ली : भविष्यातील दहशतवादी कृत्ये देशाविरूद्ध युद्धाची कृती मानली जातील. अशा कृत्यांना चोख प्रत्युत्तर देईल, असा इशारा भारताने दिला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने ही भूमिका…

Read more