Woman dies in gas explosion : गॅस स्फोटात महिलेचा मृत्यू
कोल्हापूर : प्रतिनिधी : घरगुती गॅस पुरवठा करणाऱ्या पाइपलाइनमधून गॅस गळती होऊन झालेल्या अपघातात गंभीर जखमी असेल्या महिलेचा उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. शीतल अमर भोजने (वय २९…
कोल्हापूर : प्रतिनिधी : घरगुती गॅस पुरवठा करणाऱ्या पाइपलाइनमधून गॅस गळती होऊन झालेल्या अपघातात गंभीर जखमी असेल्या महिलेचा उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. शीतल अमर भोजने (वय २९…
कोल्हापूर : प्रतिनिधी : अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी किंमत मोजावीच लागते, ती ज्याच्या त्याच्या वकुबाप्रमाणे चुकवावी लागते. त्यासाठी तयारी ठेवली पाहिजे, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री गिरीजा ओक यांनी सोमवारी (२५ ऑगस्ट) येथे…
मुंबई : प्रतिनिधी : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यास परवानगी नाकारली आहे. मनोज जरांगे हे येत्या २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद…
कोल्हापूर : प्रतिनिधी : आजचे सामाजिक आणि राजकीय वास्तव मला अस्वस्थ करते. अशा वातावरणात सामाजिक न्यायाच्या तत्त्वाशी बांधील राहणे नेहमीच आव्हानात्मक असते, असे मत प्रख्यात हिंदी कवयित्री गगन गिल यांनी…
कोल्हापूर : प्रतिनिधी : ‘‘ सांस्कृतिक धारणांमध्ये मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करणे लेखकाचे काम आणि जबाबदारी आहे. लेखक त्यांच्या वर्तमानाशी जोडला गेला असेल तर तो कायम अस्वस्थ असतो, या अस्वस्थतेतून उत्तम दर्जाचे…
कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापुरात २४ आणि २५ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र दिनमान आयोजित‘दिनमान साहित्य उत्सव’ पार पडला. या उत्सवात दोन दिवस साहित्यविषयक भरगच्च कार्यक्रम पार पडले. अभिजात मराठी गौरवार्थ हा…
कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूरच्या मातीचा गंध वेगळा आहे, या मातीची शक्ती खूप मोठी आहे. अनेक क्षेत्रात कोल्हापूरने कर्तबगारी सिद्ध केली आहे, असे मत प्रसिद्ध वात्रटीकाकार, चित्रपट निर्माते रामदास फुटाणे…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : लाडक्या बहिणींच्या मताला व्होट चोरी म्हणणाऱ्यांची डोके चोरी आणि बुद्धी चोरीला गेली आहे, तेच सर्वांत मोठे चोर आहेत, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर…
कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर : प्रतिनिधी : गणेशोत्सवाच्या काळात पुण्यातून कोल्हापूर, सांगली सातारा जिल्ह्यात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात पुणे-कोल्हापूर या मार्गावर विशेष रेल्वे गाड्या सुरु…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : शिक्षण आणि आरोग्य हे जनतेचे मूलभूत अधिकार आहेत, परंतु भारतीय जनता पक्ष गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू पहात आहे. मुंबई महानगरपालिकेने सर्वसामान्य समाजातील मुलांना चांगले…