Census 2027: जनगणना होणार या तारखेपासून…
नवी दिल्ली : भारताची १६ वी जनगणना करण्यासाठी सरकारने सोमवारी (१६ जून) अधिसूचना जारी केली. लडाखसारख्या बर्फाळ भागात १ ऑक्टोबर २०२६ आणि देशातील उर्वरित भागात १ मार्च २०२७ जनगणना केली…
नवी दिल्ली : भारताची १६ वी जनगणना करण्यासाठी सरकारने सोमवारी (१६ जून) अधिसूचना जारी केली. लडाखसारख्या बर्फाळ भागात १ ऑक्टोबर २०२६ आणि देशातील उर्वरित भागात १ मार्च २०२७ जनगणना केली…
मुंबई : जागतिक शेअरबाजारातील चढ उतार, कच्च्या तेलाचे वाढते दर यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्याला पसंती दिल्याने सोन्याच्या दराला झळाळी प्राप्त झाली आहे. आज सोन्याचा दर प्रतितोळा म्हणजेच दहा ग्रॅम सोन्याचा दर…
नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत (UNGA) गाझामध्ये तत्काळ आणि कायमस्वरूपी युद्धबंदीचे आवाहन करणारा ठराव मांडण्यात आला. या ठरावावर मतदान करण्यापासून भारत दूर राहिल्याबद्दल काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला…
नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET-UG मध्ये राजस्थानचा महेश कुमार देशात अव्वल ठरला आहे. मध्य प्रदेशचा उत्कर्ष अवधिया दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. राष्ट्रीय चाचणी संस्थेने शनिवारी (१४ जून) निकाल…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी घडवून आणण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या वारंवार दाव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनावर काँग्रेसने टीका केली आहे. नरेंद्र मोदी तुम्ही कधी बोलणार? असा सवाल…
तेहरान : इस्त्रायलने इराणच्या अणु आणि लष्करी तळावर हल्ले केल्यानंतर प्रत्युत्तरादाखल इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांनी हल्ला चढवला आहे. इराणने या मोहिमेला ‘प्रामाणिक वचन’ असे नाव दिले आहे. शुक्रवारी रात्री आणि शनिवारी…
नवी दिल्ली : हवाई दुर्घटनांमध्ये आतापर्यंत अनेक नेते आणि महत्त्वाच्या व्यक्ती मृत्युमुखी पडल्या आहेत. प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा, काँग्रेसचे नेते माधवराव शिंदे, वायएसआर, संजय गांधी यांच्यासह सीडीएस जनरल बीपीन…
नवी दिल्ली : इस्रायलने इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले केल्यानंतर त्यांचे हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी (१३ जून) एअर इंडियाने १६ विमाने रद्द केली, त्यातील काहींचे मार्ग…
मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती आणि अभिनेत्री करिश्मा कपूरचे एक्स हसबंड संजय कपूर यांचे वयाच्या ५३ वर्षी पोलो खेळताना हृदयविकाराने निधन झाले. एएनआय वृत्तसंस्थेने संजय कपूर यांचे व्यवसाय सल्लागार सुहेल सेठ…
नवी दिल्ली : अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या अपघातातून एकमेव वाचलेले विश्वकुमार रमेश यांनी शुक्रवारी डीडी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत, “मी कसा जिवंत बाहेर पडलो हे मलाच माहित नाही” अशी प्रतिक्रिया दिली.…