Bhagwat on INDIA : देशाचा उल्लेख भारत असाच हवा : भागवत
कोची : ‘इंडिया’ म्हणजे भारत हे भाषांतर योग्यच आहे. तथापि, भाषांतर न करता भारत असाच सार्वत्रिक उल्लेख केला पाहिजे. वैयक्तिक असो वा सार्वजनिक ठिकाणी लिहिताना बोलताना आपण भारत असाच उल्लेख…
कोची : ‘इंडिया’ म्हणजे भारत हे भाषांतर योग्यच आहे. तथापि, भाषांतर न करता भारत असाच सार्वत्रिक उल्लेख केला पाहिजे. वैयक्तिक असो वा सार्वजनिक ठिकाणी लिहिताना बोलताना आपण भारत असाच उल्लेख…
नवी दिल्ली : शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना शाळांमधील मुलांसाठी सुरक्षा यंत्रणा आणि सुविधांचे ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत, असे संबंधित अधिकाऱ्यांनी शनिवारी (२६ जुलै) सांगितले. (Audit of…
नवी दिल्ली : लोकसभेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार), अरविंद सावंत (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यासह सतरा खासदारांना संसद रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. खा.…
जगदीप धनखड यांच्या उपराष्ट्रपतीपदाच्या राजीनाम्यानंतर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली. या राजीनाम्याने अनेक राजकीय प्रश्न निर्माण केले आहेत. त्याचप्रमाणे काही घटनात्मक मुद्देही चर्चेत आले आहेत. एकूण उपराष्ट्रपतींच्यासंदर्भातील अनेक बाबी पहिल्यांदाच यानिमित्ताने…
आणंद (गुजरात) : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर निशाणा साधला. आयोगाच्या पक्षपातीपणामुळे निवडणूक पराभव झाल्याचे ते म्हणाले. आमच्या पराभवाला भाजप-आरएसएसच्या नियंत्रणाखाली…
नवी दिल्ली : बिहारमध्ये गुन्हेगारी नियंत्रणाबाहेर गेली आहे. प्रशासनाने गुन्हेगारांसमोर गुडघे टेकले आहे. गुन्ह्यांची मालिका सुरू आहे. हे असेच चात राहिले तर परिस्थिती भयावह होईल. किंबहुना, तशी झाली आहे. मला…
द्रास (कारगिल) : तीन महत्त्वाचे उपक्रम सुरू करून कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते शनिवारी (२६ जुलै) तीन उपक्रम सुरू करण्यात आले. जगाच्या कोणत्याही…
नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवली. त्यांची प्रतिमा निव्वळ मीडियाने मोठी केली आहे, प्रत्यक्षात निव्वळ दिखावा आहे, अशी टीका त्यांनी केली.…
भुवनेश्वर : दक्षता पथकाने शुक्रवारी (२५ जुलै) टाकलेल्या छाप्यात ओडिशा वन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घरात १.४३ कोटी रोकड आणि १.५ किलो सोने सापडले. त्याने हा खजिना गुप्त ठिकाणी लपवला…
नवी दिल्ली : १६ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांनी स्वेच्छेने केलेल्या लैंगिक कृत्य केल्यास अत्याचार मानला जाऊ नये, किंवा त्यासंबंधी गुन्हा दाखल करून खटला चालवला जाऊ नये, असा युक्तिवाद सर्वोच्च…