ECI SIR: बिहारनंतर आता प.बंगाल आणि दिल्लीत मतदार तपासणी मोहीम
नवी दिल्ली/पाटणा : बिहार मतदार यादीच्या सध्या सुरू असलेल्या विशेष सखोल तपासणी मोहिमे (SIR)वरून मोठा वाद सुरू आहे. या वादाला न जुमानता भारतीय निवडणूक आयोग (ECI) आता या वर्षी ऑगस्टमध्ये…
नवी दिल्ली/पाटणा : बिहार मतदार यादीच्या सध्या सुरू असलेल्या विशेष सखोल तपासणी मोहिमे (SIR)वरून मोठा वाद सुरू आहे. या वादाला न जुमानता भारतीय निवडणूक आयोग (ECI) आता या वर्षी ऑगस्टमध्ये…
नवी दिल्ली : २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार तहव्वुर हुसेन राणा याने स्फोटक कबुलीजबाब दिले आहेत. त्यामुळे भारताच्या आर्थिक राजधानीवरील प्राणघातक हल्ल्यात पाकिस्तानचा खोलवर सहभाग असल्याचे आणखी उघड…
पाटणा : येथील प्रसिद्ध उद्योगपती आणि मगध रुग्णालयाचे संस्थापक गोपाळ खेमका यांची हत्या करण्यात आली. शुक्रवारी (४ जुलै) रात्री उशिरा पाटण्याच्या गांधी मैदान परिसरातील त्यांच्या निवासस्थानाजवळ गोळ्या घालून हत्या करण्यात…
नवी दिल्ली : भारत सरकारने केलल्या प्रत्यार्पणाच्या विनंतीवरून नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी याला अमेरिकेत अटक करण्यात आली. (Nehal Modi arrested) अंमलबजावणी संचालनालय आणि सीबीआयने प्रत्यार्पणासाठी अमेरिकेला विनंती केली होती.…
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारत दोन नव्हे तर तीन शत्रूंशी सामना करत होता, असे लष्कराचे उपप्रमुख (कपॅसिटी डेव्हलपमेंट ॲण्ड सस्टेन्स) लेफ्टनंट जनरल सिंग यांनी तुर्कीचे नाव घेत सांगितले.…
मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्सची ५४१ पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. ३ सप्टेंबर २०२५ रोजी कोणत्याही शाखेतील पदवी धारण करणाऱ्या उमेदवाराला यासाठी अर्ज…
नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने घेतलेल्या नीट-यूजी २०२५ परीक्षेची अंतिम उत्तर की आणि निकालाला आव्हान देणारी याचिका शुक्रवारी (४ जुलै) सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. (NEET Result) न्यायमूर्ती पीएस नरसिंह…
मुंबई : प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघात रस्त्यांवर विहिरीएवढा भला मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यावरुन शिवसेनेचे खासदार राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकेचे बाण सोडले…
नवी दिल्ली : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्याविरोधात सभागृहात महाभियोग प्रस्ताव आणण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील स्वाक्षरी प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असे केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी…
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी (३ जुलै) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मृत्यूंवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला. शेतकरी दिवसेंदिवस कर्जात बुडत असतानाही, त्यांच्या दुर्दशेकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. या…