Bhagvat : ‘भागवतां’चा ‘पंच्याहत्तरी’चा रोख कोणाकडे ?
मुंबई : प्रतिनिधी : ‘पंच्याहत्तरीची शाल अंगावर पडल्यानंतर व्यक्तीने थांबले पाहिजे’ असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. त्यांच्या वक्तव्याचा रोख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे असल्याची चर्चा…