आयसीएआय कोल्हापूर शाखेतर्फे एमएसएमई महोत्सवाचे आयोजन

कोल्हापूर : प्रतिनिधी :  इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय)  कोल्हापूर शाखा आणि एमएसएमई आणि स्टार्टअप कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने “उत्थान  – एमएसएमई महोत्सव २०२६” चे आयोजन करण्यात आले…

Read more

व्हेनेझुएलातील भूकंपात १० हजार ठार झाल्याची भिती

नवी दिल्ली : व्हेनिझुएला देशाची राजधानी कराकस शहराला बसलेल्या भुकंपाच्या धक्क्यात १० हजार जण ठार झाल्याची भिती व्यक्त केली आहे. तसेच हजारो लोक जखमी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.…

Read more

अयोध्या ते उज्जैन व्हाया मथुराः भ्रष्टाचाराचा शक्तिपीठ महामार्ग

अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीतून सुमारे साडेसात कोटी रुपये गायब झाल्याच्या आरोपाने देशभर खळबळ उडाली आहे. त्याचवेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या कुटुंबीयांचा उज्जैनमधला जमीन खरेदी घोटाळा चव्हाट्यावर आला आहे.…

Read more

मेस्सीः आमच्या स्वप्नभूमीचा नागरिक

आपण आपापले संघ निवडतो. आपापले नायक निवडतो. हे देश आपल्या मनात तयार होत असतात. आपल्या स्वप्नातले देश असतात. त्या देशांचे नागरिकत्व आपण स्वतः स्वीकारतो. तिथे पासपोर्ट लागत नाही. व्हिसा लागत…

Read more

मंत्र्यांच्या नातलगाच्या घरावर ईडीचा छापा

बेळगाव : प्रतिनिधी : बेळगावचे अतिरिक्त उत्पादन शुल्क आयुक्त वाय मंजुनाथ यांच्या घरावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून बेहिशोबी मालमत्तेची चौकशी सुरू केली आहे. विशेष म्हणजे कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री…

Read more

मुंबईत लोकलमध्ये तरुणाची चाकूने भोसकून हत्या

जमीर काझी : मुंबई :  मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये मंगळवारी रात्री एका तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्याची धक्कादायक घटना घडली. मयंक रमेश लोहार (वय २२रा. विरार) असे हत्या…

Read more

कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत तातडीने निर्णय घ्या : राजेश क्षीरसागर

मुंबई : प्रतिनिधी : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी पावसाळी अधिवेशनात आज औचित्यांच्या मुद्दा उपस्थित करुन…

Read more

महिला अत्याचारांमध्ये महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर 

जमीर काझी :  मुंबई : महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. राज्यात रोज महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत असून या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे, राष्ट्रीय गुन्हे नोंदणी मंडळ (एनसीआरबी)…

Read more

माजी महापौरांच्या नातवाची आत्महत्या

कोल्हापूर : प्रतिनिधी : शनिवार पेठेतील राहत्या घरी रौनक इंद्रजीत आडगुळे या १७ वर्षीय युवकाने आत्महत्या केली. तो माजी महापौर महादेवराव आडगुळे यांचा नातू आणि मुंबई हायकोर्टातील वकील अभिजीत आडगुळे…

Read more

निकृष्ट दर्जाच्या कोळशामुळे राज्यातील वीज निर्मितीवर परिणाम

जमीर काझी :  मुंबई :  राज्यातील वीजटंचाई, वाढती वीज मागणी आणि वीज निर्मिती केंद्रांतील संच बंद पडण्याच्या घटना घडल्या. निकृष्ट कोळसा पुरवठ्यामुळे हे संच बंद पडल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते  विजय…

Read more