सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘कम अर्ली-गो अर्ली’ सवलत

जमीर काझी : मुंबई :  मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी “कम अर्ली-गो अर्ली” सवलत देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा  पवार यांनी मंगळवारी  विधान परिषदेत केली.  त्याचबरोबर  महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य…

Read more

महाराष्ट्र केसरी विष्णू जोशिलकर मोतीबाग तालमीचे नवे वस्ताद

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या मोतीबाग तालमीच्या वस्ताद पदी तालमीचे जेष्ठ मल्ल, शिवछत्रपती पुरस्कार विजेते महाराष्ट्र केसरी विष्णू जोशिलकर यांची एकमताने निवड करणेत आली. राजर्षी शाहू महाराजांनी मल्लविद्येला…

Read more

परीक्षांच्या तारखा आधीच का निश्चित  करत नाही?; मुनगटीवारांचा सरकारला घरचा आहेर 

मुंबई : प्रतिनिधी : राज्यातील परीक्षार्थींना एकाच पदासाठी वेगवेगळ्या विभागांच्या वेगवेगळ्या परीक्षा देण्याची गरज भासू नये, यासाठी परीक्षांचे सुसूत्रीकरण करण्याबरोबरच या परीक्षांच्या तारखा यापूर्वीच  निश्चित का केल्या जात नाहीत?, असा…

Read more

स्वयंपाकाचा गॅस पुरवठ्यासाठी केंद्राकडून अत्यावश्यक सेवा परिक्षण कायदा लागू

नवी दिल्ली : प्रतिनिधी : घरगुती स्वयंपाकाचा गॅसचा अखंड पुरवठा करण्यासाठी आवश्यक वस्तू कायदा (ESMA) लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. रिफायनरीज आणि पेट्रोकेमिकल युनिटस् ना द्रवीभूत पेट्रोलियन गॅस…

Read more

हिंदूशाहीची वाटचाल आणि राहुल गांधी नावाचा अडथळा

मोदींचा भाजप फासिस्ट, हुकूमशाहीवादी आहे अशी टीका अनेकदा होते. पण तो नेमके काय करतो आहे, याबाबत अनेकांना स्पष्टता नसते. राहुल गांधी न घाबरता मोदींवर थेट टीका करतात म्हणून किंवा ते…

Read more

रानवाटेवरच्या बाईचा स्त्रीवाद

स्त्री ही परंपरेने लादलेल्या दास्यातून, जाचातून बाहेर पडावी यासाठी भारतात सुरू झालेल्या स्त्री मुक्ती चळवळींनी अर्धशतकी वाटचाल पूर्ण केली आहे. या वाटचालीत शहरी-निमशहरी संवेदनांना हात घालण्यास या चळवळी निश्चितच यशस्वी…

Read more

मेळघाटच्या समस्यांबाबत येत्या आठवड्यात बैठक

मुंबईः मेळघाट संघर्ष यात्रेच्या निमित्ताने मेळघाटातील आरोग्य, पाणी पुरवठा आणि इतर समस्या शासन स्तरावरून सोडवण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. या सर्व उपाययोजना तातडीने अंमलात आणण्यासाठी येत्या आठवड्यात बैठक घेऊन मार्ग…

Read more

न्यूझीलंडला हरवून भारत तिस-यांदा टी-२० वर्ल्डकप विजेता

अहमदाबादः येथील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या टी‑20 वर्ल्ड कप २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला पराभूत करून विजेतेपद मिळवले. या विजयाबरोबरच भारत तीन वेळा टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा…

Read more

अशोक नायगावकर यांना ‘ दु:खी’, मीनाक्षी पाटील यांना महानोर पुरस्कार

जालना: येथील नंदकिशोर साहनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अनुभव प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध उर्दु शायर राय हरिश्चंद्र साहनी यांच्या स्मृत्यर्थ दिला जाणारा ‘ दु:खी ‘ राज्यकाव्य पुरस्कार प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर…

Read more

हे ब्लॅकमेलिंग नाही तर काय आहे?

कोणताही देश बदललेल्या परिस्थितीनुसार आपले परराष्ट्र धोरण बदलू शकतो. तो नवे मित्रदेश तयार करू शकतो. आणि जुन्या मित्रदेशांपासून हळूहळू दूरही जाऊ शकतो. पण आंतरराष्ट्रीय घडामोडींना पूर्णपणे दुर्लक्ष करून त्यापासून पळ…

Read more