उपमुख्यमंत्रीच सुरक्षित नसतील तर राज्यात कोणीच सुरक्षित नाही; अमित देशमुख यांचा विधानसभेत हल्लाबोल 

जमीर काझी : मुंबई : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन होऊन दीड महिना होत आला असला तरी, हा अपघात कशामुळे घडला आणि त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची होती?…

Read more

आयपीएलचा पहिला सामना आरसीबी विरुद्ध् एसआरएच

नवी दिल्ली : भारतीय किकेट नियामक मंडळाने इंडियन प्रिमियर लिग २०२६ हंगामाच्या पहिल्या वीस दिवसाचे वेळपत्रक जाहीर केले आहे. पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हेद्राबाद यांच्यात बेंगळुरच्या…

Read more

 स्थायी समिती सभापतीपदी शिराळे, ‘परिवहन’ सभापतीपदी जाधव यांची निवड

कोल्हापूर :  प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती, परिवहन समिती आणि महिला बाल कल्याण समिती सभापती उपसभापती पदाच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी बाजी मारली. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव केला.…

Read more

सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला इच्छामरणाची परवानगी  

नवी दिल्ली : प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयाने ३२ वर्षीय हरीश राणा या तरुणाला इच्छामरणाची परवानगी देणारा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. हरीश राणा गेल्या १३ वर्षापासून कोमामध्ये आहे. त्यांच्या कुटुंबियांनी सर्वोच्च…

Read more

महाविकास आघाडीची विधीमंडळाच्या पायऱ्यावर गॅस दरवाढीविरोधात आंदोलन

मुंबई : “फसले परराष्ट्र धोरण, सामान्य जनतेच्या नशीबी लाकूड आणि सरण”, “गॅस काढा,गॅस काढा,गटारीतून गॅस काढा”, अशा उपरोधिक  घोषणा देत विरोधी महाविकास आघाडीने विधिमंडळाच्या पायऱ्यावर बुधवारी जोरदार निदर्शने करत केंद्र…

Read more

रा.स्व.संघाचा न्यूनगंड दर्शन सोहळा

मोठेच गमतीशीर दृश्य होते. फेब्रुवारी महिन्यात मुंबईतल्या नेहरु सेंटरमध्ये संघाच्या शंभरीनिमित्त ‘नए क्षितिज’ हा संघाबद्दलचे ‘समज-गैरसमज दूर करणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. लोकशाही आणि संघ, संघ आणि नेहरु आणि…

Read more

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णु देव वर्मा यांचा शपथविधी

मुंबई : त्रिपुरा येथील माणिक्य राजघराण्यातील सदस्य व तेलंगणाचे माजी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मंगळवारी  महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली.  मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना शपथ…

Read more

राहूल गांधी कधीही मोदी सरकारपुढे झुकले नाही ; प्रियांका गांधीकडून भावाची पाठराखण

नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधातील मांडण्यात आलेल्या चर्चेत खासदार प्रियांका गांधी यांनी राहूल गांधीची पाठराखण केली. गेल्या बारा वर्षात राहूल गांधी मोदी सरकारपुढे कधीच झुकले नाही, अशी…

Read more

महाराष्ट्र २०२८ पर्यंत दिवाळखोरीत निघेल : जयंत पाटील

मुंबई : प्रतिनिधी : विधानसभेतील अर्थसंकल्पावरील चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी महाराष्ट्र २०२८ पर्यंत दिवाळखोरीत निघेल अशी भिती व्यक्त केली. त्यांनी राजसरकारला सावधनतेचाही सल्ला दिला. अर्थसंकल्पावरील चर्चेत…

Read more

डोक्यावर सिलिंडर घेऊन काँग्रेस महिला कार्यकर्त्यांचा मोर्चा

बेळगाव : प्रतिनिधी :  केंद्र सरकारने गॅस सिलिंडर दरवाढ केल्याच्या निषेधार्थ महिला काँग्रेस तर्फे डोक्यावर सिलिंडर घेऊन मोर्चा काढण्यात आला. केंद्रातील भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. गॅस दरवाढ रद्द…

Read more