रत्नाकर काव्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन

कोल्हापूर : प्रतिनिधी :  दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने कवितासंग्रहासाठी डॉ. धम्मपाल रत्नाकर यांच्या स्मृत्यर्थ राज्यस्तरीय काव्यपुरस्कार देण्यात येणार आहे. २०२५ या वर्षात प्रसिद्ध झालेले काव्यसंग्रह त्यासाठी पात्र ठरतील. (Appeal…

Read more

१० महिन्याच्या मुलीचे अवयवदान; चार जणांना जीवदान

अवघ्या दहा महिन्याची मुलगी. अपघातात ती ब्रेनडेड झाली. तिच्या पालकांनी तिचा अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. तिच्या कुटुंबाने घेतलेल्या निर्णयामुळे चारजणांना जीवदान मिळाले आहे. अलिन शेरीन असं त्या चिमुकलेचे नाव आहे.…

Read more

माझी जीभ  खुशाल कापा पण भाजपाला एक्सपोज करणारच : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी :  मुंबई : अदानी-अंबानी आणि अमेरिकेचे भले करणाऱ्या, संविधान बदलू पाहणाऱ्या भाजपला मी एक्सपोज करतो म्हणून भाजपाला माझी जीभ कापायची असेल तर खुशाल कापा, पण मी थांबणार नाही,…

Read more

निसर्ग आंदोलन करत नाही पण दुष्काळाच्या रुपाने प्रतिक्रिया देतो  : अतुल देऊळगावकर

कोल्हापूर : प्रतिनिधी : निसर्ग ओरडत नाही किंवा आंदोलन करत नाही पण उष्णता आणि दुष्काळाच्या रूपाने तो प्रतिक्रिया देतो. उष्णता वाढीचा परिणाम केवळ पर्यावर्णावरच नाही तर मानवी मेंदू आणि कार्यक्षमतेवर…

Read more

युवक काँग्रेसच्या मागणीला यश; मुख्यमंत्र्यांकडून अल्पसंख्याक शाळा दर्जाला स्थगिती

मुंबई : प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर राज्यात सुरू असलेल्या शासकीय दुखवटा काळात मंत्रालयात २० संस्थाच्या ७५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाबाबत युवक काँग्रेसने…

Read more

राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल मध्ये पत्रकारांचा सत्कार

कोल्हापूर : प्रतिनिधी : जुना बुधवार पेठेतील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल येथे पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सेवक,…

Read more

‘टिपू’वरून राज्यभरात काँग्रेस-भाजपात ‘जंग’!

जमीर काझी : मुंबई : टिपू सुलतान यांच्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानाचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. सत्ताधारी भाजपाकडून त्याच्या निषेधार्थ मुंबई,पुणेसह ठिकठिकाणी मोर्चा, जोडो मारो आंदोलन करण्यात आले.…

Read more

‘टिपू सुलतान’ प्रश्नांवर सपकाळांचे फडणवीसांना प्रत्युत्तर 

जमीर काझी  : मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे.  शिवराय आमचा स्वाभिमान आहे आणि टिपू सुलतान पराक्रमी आणि स्वराज्यप्रेमी होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच ते इंग्रजाविरोधात लढत…

Read more

शाश्वत विकासासाठी संशोधन ही रसायनशास्त्राची सामाजिक, नैतिक जबाबदारी : डॉ. इंद्रजीत घोष

कोल्हापूर : प्रतिनिधी : शाश्वत विकासासाठी संशोधन हे रसायनशास्त्राच्या सामाजिक, नैतिक जबाबदारीचे अधोरेखन आहे, असे प्रतिपादन झेक रिपब्लिक येथील व्हीएसबी- टेक्निकल ओसावा युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक डॉ. इंद्रजीत घोष यांनी केले. शिवाजी…

Read more

मेट्रो बांधकामाचा भाग रिक्षावर कोसळून एक ठार

मुंबई : प्रतिनिधी : मुलुंड पश्चिमेकडील एलबीएस रोडवर मेट्रो उभारणीसाठी सुरू असलेल्या बांधकामावरील पिलरच्या सिमेंटचा भाग रिक्षावर कोसळला. या अपघात एक व्यक्तीचा मृत्यू झाला असून तीन ते चारजण जखमी झाले.…

Read more