मोदींनी पत्रकार परिषद घेण्याचे धाडस दाखवावे : संजय राऊत
मुंबई : प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारा वर्षात काय केले याची माहिती एक पत्रकार घेऊन धाडस दाखवावे, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केली. पंतप्रधान…
मुंबई : प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारा वर्षात काय केले याची माहिती एक पत्रकार घेऊन धाडस दाखवावे, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केली. पंतप्रधान…
मुंबई : प्रतिनिधी : राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिवसेना शिंदे पक्षातील २५ ते ३० आमदार भाजपमध्ये जातील, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दोन्ही पक्षातील फाटाफुटीचे नेतृत्व…
मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळातील नऊ मंत्री हे कॅप्टन थोरात या भोंदूबाबाचे नियमित भक्त होते. त्यांच्याकडे जाऊन अत्यंत घृणास्पद विधी करत होते, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी…
मुंबई : प्रतिनिधी : भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नीच्या कंपनीने मीरा भाईदर येथील शौचालय बांधण्यात कोट्यावधीचा घोटाळा केल्याचा आरोप केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर दाखल बदनामीच्या…
मुंबई : प्रतिनिधी : भारतीय जनता पक्ष हा मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणारा पक्ष आहे. भाजपला दुखवटा, दु:ख याच्याशी काहीही संबध नाही अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली. अजित पवारांच्या…
मुंबई : प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाने अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वृत्तपत्रांना जाहीराती दिल्या आहेत. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक्स वर पोस्ट करुन भाजपला सवाल केला आहे. भाजपने…
मुंबई : प्रतिनिधी : शरद पवार अजित पवारांना घेऊन मविआत येणार आहेत, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत असल्याने त्यांनी भाष्य…
मुंबई : प्रतिनिधी : आमचे ६० नगरसेवक फोडले. त्यातले ९० टक्के पराभूत झाले असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. एकनाथ शिंदे यांनी जयचंदगिरी केली नसती तरी मुंबई भाजपचा…
मुंबई : प्रतिनिधी : अंबरनाथमध्ये भाजपने काँग्रेसबरोबर तर अकोला जिल्हयातील अकोट नगरपालिकेत भाजपने एआयएमआयएम बरोबर युती केली आहे. या युतीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कडाडून टीका केली आहे. भाजप…
जमीर काझी : मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे, मराठी माणसाचे आणि हिंदवी स्वराज्याचे आराध्य दैवत आहेत. भाजपाने आजवर अनेक युगपुरुषांना पळविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे, तसे महाराजांना गुजरातला…